वागातोर येथे समुद्रकिनार्यावर मोठ्या प्रमाणावर फटाक्यांच्या आतषबाजीमुळे स्थानिक त्रस्त !
नागरिकांना तापदायक ठरणार्या घटना न दिसणारे आणि त्या न रोखणारे निद्रिस्त प्रशासन !
नागरिकांना तापदायक ठरणार्या घटना न दिसणारे आणि त्या न रोखणारे निद्रिस्त प्रशासन !
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वारकर्यांचा नाहक मृत्यू झाला आहे. अजून किती वारकरी दगवल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे ?
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या राज्य तसेच केंद्र शासनाकडे अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याविषयी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली आहेत; मात्र चर्चा आणि आश्वासनाविना काही मिळाले नाही.
दलाल आणि सरकारी कर्मचारी यांच्या संगनमताने गोमंतकियांच्या जन्मदाखल्यातील माहिती चोरून त्या माहितीच्या आधारे बनावट पारपत्र सिद्ध केले जाते. हा घोटाळा पूर्वीपासून चालू असून अनेक गोमंतकियांना आतापर्यंत फटका बसला आहे.
रायगड जिल्ह्यातील मच्छिमार आर्थिक संकटात सापडले आहेत. शेकडो मच्छिमार कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
अशी मागणी पंचायतीला का करावी लागते ? न्यायालयाने आदेश देऊनही रात्री १० नंतर मोठ्या आवाजात संगीत लावल्यावर प्रशासन कारवाई का करत नाही ? पोलीस आणि प्रशासन यांचे पार्टी आयोजकांशी साटेलोटे आहे का ?
पती सरकारी कर्मचारी असतांनाही ३ सहस्रांहून अधिक महिलांनी अनधिकृतपणे या योजनेचा लाभ घेतला !
मागील १० वर्षांत वेश्याव्यवसायातून ६२३ जणांना बाहेर काढण्यात आले आणि यामध्ये बार्देश तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे २९६ महिलांचा समावेश होता.
२८ नोव्हेंबरपासून साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. या उपोषणामध्ये ६५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
संघटनेद्वारे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध अडचणी आणि मागण्या याविषयी वेळोवेळी निवेदने देऊन धरणे आंदोलने केली