विधान परिषदेत जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी विविध प्रश्नांवरून मंत्री आणि आमदार यांच्यात अनावश्यक वाद !
गोंधळातच महत्त्वाच्या विधेयकांसह पुरवणी मागण्या संमत झाल्या. विधानसभा आणि विधान परिषद येथे मराठवाडा अन् विदर्भ यांवरील चर्चा अपूर्ण राहिली.
गोंधळातच महत्त्वाच्या विधेयकांसह पुरवणी मागण्या संमत झाल्या. विधानसभा आणि विधान परिषद येथे मराठवाडा अन् विदर्भ यांवरील चर्चा अपूर्ण राहिली.
नागरिकांच्या सुविधांकडे लक्ष न देणार्या प्रशासनाचा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ?
मोकळ्या जागेवर विनाअनुमती नमाजपठण करण्याचे धाडस होतेच कसे ? पोलीस आणि प्रशासन झापलेले असते का ? हिंदु संघटनांना अशा प्रकारे विरोध का करावा लागतो ?
त्यामुळे मद्याला विरोध करणार्या लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या तिन्ही दिवशी मध्यरात्रीनंतर मद्याची दुकाने उघडी रहाणार असल्यामुळे मद्यप्रेमींचा धुडगूस आणि ध्वनीप्रदूषण शहरात पहायला मिळणार आहे.
इतके अतिक्रमण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? यातील उत्तरदायींवर कठोर शिक्षा झाली पाहिजे !
एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट दाखले कोण देते ? तसेच शासकीय नोकरीत घुसखोरी होतेच कशी ? यातून शासकीय कारभार कसा चालला आहे, हे लक्षात येते. असे करणार्यांनाही कठोर शिक्षा द्यायला हवी !
हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चा दणका !
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर तालिका सभापतींनी १५ मिनिटांसाठी विधान परिषदेचे कामकाज स्थगित केले.
कोयना धरणासाठी विस्थापित झालेल्यांना अजूनही जमिनीचे वाटप झालेले नाही. त्यातच सोलापूर येथील एका अधिकार्याने काही प्रकल्पग्रस्तांना एकाच जमिनीचे दोनदा वाटप केल्याचे समोर आले आहे.
महापालिका प्रशासनाला ड्रेनेजचे पाणी आणि अतिक्रमण दिसत नाही का ? ‘प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?