महाराष्ट्र पोलिसांचा मौलानांशी संवाद साधून निदर्शने टाळण्यासाठी प्रयत्न

महाराष्ट्र पोलिसांचा मौलानांशी संवाद साधून निदर्शने टाळण्यासाठी प्रयत्न

पोलिसांची गांधीगिरी ! असे ‘संवाद’ साधून किती दंगली रोखल्या गेल्या आहेत का ? कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाईच केली पाहिजे !

(म्हणे) ‘नूपुर शर्मा यांच्यासारख्यांचा शिरच्छेद करू !’  

(म्हणे) ‘नूपुर शर्मा यांच्यासारख्यांचा शिरच्छेद करू !’  

डोडा (जम्मू) येथील मौलानाची धमकी
अशा प्रकारची विधाने करणार्‍यांच्या विरोधात भारत सरकार आणि इस्लामी देश का बोलत नाहीत ? 

आमच्यावर एकतर्फी कारवाई झाली, तर डोक्याला ‘कफन’ बांधून रस्त्यावर उतरू !

आमच्यावर एकतर्फी कारवाई झाली, तर डोक्याला ‘कफन’ बांधून रस्त्यावर उतरू !

कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न म्हणून पुन्हा हिंसाचार करण्याची धमकी देणार्‍या अशा इस्लामी नेत्यांना पोलिसांनी सर्वप्रथम कारागृहात डांबले पाहिजे, असेच जनतेला वाटते !

महंमद पैगंबर यांचा अवमान करणार्‍यांचा आम्ही सूड उगवू !  

महंमद पैगंबर यांचा अवमान करणार्‍यांचा आम्ही सूड उगवू !  

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात हिंदू वैध मार्गानेही कारवाई करण्याची मागणी करत नाहीत, तर मुसलमान थेट कायदा हातात घेण्याची धमकी देतात आणि अनेकदा तसे करतातही !

(म्हणे) ‘मुसलमान भडकले, तर देशात महाभारत घडेल !’  

(म्हणे) ‘मुसलमान भडकले, तर देशात महाभारत घडेल !’  

महंमद अली जीना यांचे वंशज भारतात सहस्रोंच्या संख्येने आहेत, हेच रजा सांगत आहेत, ही भारतासाठी धोक्याचीच घंटा आहे ! त्यांनी काही करण्यापूर्वीच अशा धर्मांधांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे !

मौलवींचा उद्दामपणा जाणा !

मौलवींचा उद्दामपणा जाणा !

‘३ मे या दिवशीच काय, प्रलय जरी आला, तरी भोंगे काढणार नाही’, अशी उद्दाम प्रतिक्रिया मालेगावातील मौलवींनी दिली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याची समयमर्यादा दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

उत्तरप्रदेशमध्ये धर्मांधाकडून हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे धर्मांतर

उत्तरप्रदेशमध्ये धर्मांधाकडून हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे धर्मांतर

उत्तरप्रदेशात ‘लव्ह जिहाद’चा कायदा असूनही उद्दाम धर्मांध हे हिंदु मुलींची फसवणूक करतच आहेत. यावरून त्यांच्यात धाक निर्माण करण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !

उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या धर्मांतराच्या २ घटनांमध्ये धर्मांध डॉक्टर आणि मौलवी यांना अटक

उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या धर्मांतराच्या २ घटनांमध्ये धर्मांध डॉक्टर आणि मौलवी यांना अटक

देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने हिंदूंचे धर्मांतर करण्याचा उघडपणे प्रयत्न केला जात आहे आणि त्याला हिंदू बळी पडत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ हा कायदा करावा !

हे सत्य मौलाना, मौलवी का सांगत नाहीत ?

हे सत्य मौलाना, मौलवी का सांगत नाहीत ?

हलाल मांस इस्लामेतर लोकांसाठी नाही; म्हणजे जे इस्लामचे अनुयायी नाहीत, त्यांच्यासाठी हे नाही, अशी स्पष्टोक्ती प्रसिद्ध गायक लकी अली यांनी फेसबूकवर पोस्ट करून केली आहे.

हिंदूंना नष्ट करण्याची भाषा करणार्‍या राजौरी (जम्मू-काश्मीर) येथील मौलवीची क्षमायाचना !

हिंदूंना नष्ट करण्याची भाषा करणार्‍या राजौरी (जम्मू-काश्मीर) येथील मौलवीची क्षमायाचना !

ही क्षमायाचना म्हणजे ढोंग असून मनातील सत्यच मौलवीच्या ओठांवर आले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे आणि हिंदूंनी सतर्क रहायला हवे, हेच यातून लक्षात येते !