मौलवींचा उद्दामपणा जाणा !

फलक प्रसिद्धीकरता 

‘३ मे या दिवशीच काय, प्रलय जरी आला, तरी भोंगे काढणार नाही’, अशी उद्दाम प्रतिक्रिया मालेगावातील मौलवींनी दिली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याची समयमर्यादा दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.