(म्हणे) ‘भारताचे ‘पाकिस्तान’ किंवा ‘तालिबान’ होऊ देणार नाही !’ – ममता बॅनर्जी

बंगालचे बांगलादेश होण्याकडे वाटचाल चालू आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी असे विधान करणे, हे हास्यास्पद होय ! ममता बॅनर्जी यांना राष्ट्रासाठी काही करावेसे वाटत असेल, तर त्यांनी बंगालमधील बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावणे आवश्यक !

(म्हणे) ‘भारताचे ‘पाकिस्तान’ किंवा ‘तालिबान’ होऊ देणार नाही !’ – ममता बॅनर्जी

बंगालचे बांगलादेश होण्याकडे वाटचाल चालू आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी असे विधान करणे, हे हास्यास्पद होय !

बंगालमध्ये भाजपच्या खासदाराच्या निवासस्थानावर फेकले बाँब !

ज्या राज्यात खासदार असणारी व्यक्ती सुरक्षित नाही, तेथे सर्वसामान्य व्यक्तीच्या सुरक्षेची स्थिती कशी असेल, याची कल्पना करता येत नाही !

बंगाल हिंसाचार प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेला दिलासादायक निवाडा !

जनतेने त्यांच्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायांविरुद्ध न्यायालये, मानवाधिकार आयोग आणि महिला आयोग अशा प्रत्येक घटनात्मक संस्थांकडे न्याय मागितला पाहिजे.

(म्हणे) ‘आम्हाला बोलूच दिले नाही !’ – ममता बॅनर्जी यांचा आरोप

पंतप्रधान मोदी यांच्या या बैठकीला बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही उपस्थित होत्या. या बैठकीनंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की, या बैठकीला १० राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

कोरोनाशी लढतांना सातत्याने पालट आणि प्रयोग करणे आवश्यक ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोना महामारी ही गेल्या १०० वर्षांतील सर्वांत मोठे संकट आहे. कोरोना संसर्गाने तुमच्या समोरच्या आव्हानांत वाढ केली आहे.

बंगालमधील हिंसाचार आणि हिंदूंची दैन्यावस्था !

स्वतंत्र भारताचा इतिहास आहे की, जेथे बहुसंख्य धर्मांध रहातात, तेथे प्रचंड प्रमाणावर हिंसाचार आणि जातीय दंगली घडवण्यात येतात. जेथे हिंदू अल्प प्रमाणात असतात, त्या प्रदेशांमध्ये भारताच्या सैन्यालाही नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी शक्ती व्यय करावी लागते.

सीबीआयकडून तृणमूल काँग्रेसच्या २ मंत्र्यांससह एका आमदाराला अटक

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सीबीआय कार्यालयात गेल्यावर कार्यालयाबाहेर जमलेल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयावर जोरदार दगडफेक केली.

राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करून भाजपकडून बंगालमधील हिंसाचाराचा निषेध !

बंगालमधील निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार घडवून आणला. भाजपच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करून हिंसाचाराचा निषेध करण्यात आला.

ममता बॅनर्जी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ !

ममता बॅनर्जी यांनी ५ मे या दिवशी सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या तिसर्‍यांदा मुख्यमंत्री बनवल्या आहेत. या वेळी केवळ त्यांचाच शपथविधी पार पाडला. अन्य मंत्र्यांचा शपथविधी ६ किंवा ७ मे या दिवशी होण्याची शक्यता आहे.