नाशिक येथे मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांचा बैठकीला उत्तम प्रतिसाद !
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या शिर्डी येथील तिसर्या मंदिर परिषदेत झालेल्या ठरावानुसार नाशिक शहरात मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांची बैठक पार पडली.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या शिर्डी येथील तिसर्या मंदिर परिषदेत झालेल्या ठरावानुसार नाशिक शहरात मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांची बैठक पार पडली.
मंदिर व्यवस्थापनाचे कार्य हे ‘देवाची भक्ती’ म्हणून केले गेले पाहिजे’, हा संस्कार विद्यार्थ्यांवर होणे आवश्यक आहे आणि हाच मंदिर व्यवस्थापनाचा मूळ गाभा आहे.
गैरप्रकाराला आळा बसण्यासाठी महाराष्ट्र शासनाने देवस्थानाच्या जमीन बळकावण्यास प्रतिबंध करणारा कायदा बनवून त्याची कार्यवाही करण्याची आत्यंतिक आवश्यकता आहे.
राज्यात देवस्थानच्या भूमी बेकायदेशीरपणे बळकावण्याचे प्रकार अनेक ठिकाणी चालू आहेत. पालघर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या गैरप्रकाराला आळा बसण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अँटी लँड ग्रॅबिंग (भूमी बळकावणे विरोधी कायदा) कायदा करून कारवाई करावी…..
मंदिरांचे आर्थिक व्यवस्थापन, धार्मिक उत्सव यांसाठी राजे-महाराजे यांच्यासह भाविक-भक्त यांनी देवस्थानांना शेतभूमी दान दिल्या होत्या, तसेच तत्कालीन मंदिर व्यवस्थापनानेही काही भूमी खरेदी केल्या होत्या.
कोल्हापूर येथील वृत्तवाहिनी ‘बी’च्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘संवाद-प्रतिवाद’ या कार्यक्रमात वाहिनीचे संपादक श्री. चारुदत्त जोशी यांनी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट अन् हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वय श्री. किरण दुसे यांची विशेष मुलाखत घेतली.
तीर्थक्षेत्र श्री कडेपठारावर भूपाळीनंतर मुख्य मंदिराबाहेर गोमातांचे मनोभावे पूजन करण्यात आले. त्यांना डाळ-गुळाचा नैवेद्य दाखवून घास भरवण्यात आला. त्यानंतर न्यासाच्या वतीने ज्याठिकाणी गोशाळा बांधण्यात येणार आहे…
देवस्थानांच्या भूमी बळकवण्याच्या विरोधात महाराष्ट्र शासनाने कायदा करावा आणि त्याची कार्यवाही करावी, तसेच राज्यात देवस्थानांच्या भूमी बळकवण्याच्या विरोधात विशेष पथकाची नेमणूक करावी
मुंबई निवासी उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र मंदिर महासंघाची निवेदनाद्वारे मागणी !
गेल्या १४ वर्षांपासून आरोग्य अधिकार्याची नेमणूक केली न जाणे ही कोल्हापूर महानगरपालिकेची असंवेदनशीलताच होय !