नागपूर येथे एकतर्फी प्रेम करणार्या धर्मांधाकडून हिंदु तरुणीची आजी आणि तिचा भाऊ यांची हत्या
हिंदूंनो, धर्मांधांची क्रूर आणि विकृत मानसिकता जाणा अन् त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात आपल्या मुली अडकू नयेत, यासाठी मुलींना वेळीच सावध करा !
हिंदूंनो, धर्मांधांची क्रूर आणि विकृत मानसिकता जाणा अन् त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात आपल्या मुली अडकू नयेत, यासाठी मुलींना वेळीच सावध करा !
‘युद्धामध्ये आणि प्रेमामध्ये सर्व क्षम्य असते’, असा प्रचार केला जातो; मात्र धर्मांधांकडून करण्यात येणारे कृत्य हे प्रेम नसून ‘लव्ह जिहाद’ असल्याने अशांना कठोर शिक्षाच झाली पाहिजे !
‘लीगल राइट्स ऑब्जर्वेटरी’ या संस्थेला अशी माहिती मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्या केंद्र सरकारला का मिळत नाही ? असा प्रश्न उपस्थित होतो !
गोहत्या बंदी विधेयक आणि लव्ह जिहादविरोधी विधेयक लवकरात लवकरात विधीमंडळात मांडावे, अशी मागणी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत ६ डिसेंबर या दिवशी करण्यात आली.
केंद्र सरकारने देशात लव्ह जिहाद रोखण्यासाठी ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करून त्याची कठोर कार्यवाही करावी. लव्ह जिहादची प्रकरणे हाताळण्यासाठी आणि शोध घेण्यासाठी केंद्र अन् राज्य स्तरावर पोलिसांची विशेष शाखा गठीत करावी. लव्ह जिहादच्या नावाखाली गुन्हे नोंद करावेत, असे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.
‘लव्ह जिहाद’ची कित्येक प्रकरणे सर्रास घडत असूनही ‘लव्ह जिहाद’ कुठे आहे ?’ हा प्रश्न विचारणारे डोळे असूनही आंधळेच होत ! त्यामुळेच उत्तरप्रदेश शासनाप्रमाणेच केंद्र सरकारनेही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा !
येथे एका हिंदु युवतीला ‘राहुल’ नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी शबाब नावाच्या तरुणावर आणि त्याच्या कुटुंबातील १४ जणांवर ‘लव्ह जिहाद’विरोधी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हिंदु युवतींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यातून वाचवण्यासाठी महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करावा, या मागणीसाठी २ डिसेंबर या दिवशी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोर्चा काढून प्रांताधिकार्यांना निवेदन दिले.
केंद्रातील भाजप सरकारने संपूर्ण देशासाठी लव्ह जिहादविरोधी कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते !
याचिकाकर्ते सॉफ्टवेअर इंजिनीयर वजीद खान यांनी सॉफ्टवेअर इंजिनीयर राम्याशी विवाह केला. महिला संरक्षण समितीच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या राम्याला न्यायालयासमोर उपस्थित करून तिची सुटका करण्याची मागणी वजीदने केली होती.