भिंगार (नगर) येथे रामनवमीनिमित्त शोभायात्रा निघाली !
सध्या देशात लव्ह जिहादचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. हिंदु मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसून त्यांच्याशी विवाह करून त्यांची हत्या करणे किंवा दहशतवादी कारवाया करण्यासाठी वापर केला जातो.
सध्या देशात लव्ह जिहादचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. हिंदु मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसून त्यांच्याशी विवाह करून त्यांची हत्या करणे किंवा दहशतवादी कारवाया करण्यासाठी वापर केला जातो.
हिंदूंवरील वाढत्या आघातांच्या घटना पहाता हिंदु राष्ट्र संकल्पना असंविधानिक ठरवू पहाणार्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रांतीय हिंदु अधिवेशनाच्या माध्यमातून प्रयत्न करूया. यापुढे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येक पाऊल टाकणे आवश्यक आहे.
हिंदुद्वेषी द्रमुकच्या राज्यातील पोलिसांनी लव्ह जिहाद्यांना पाठीशी घातल्यास आश्चर्य ते काय ?
देशभरात हिंदु युवतींचे ‘लव्ह जिहाद’द्वारे होत असलेले शोषण थांबावे आणि हिंदु युवती अन् पालक यांना याची दाहकता समजावी, यासाठी सकल हिंदु समाज अशा विषयांची नोंद घेत आहे.
‘हिंदु मुलीचे मुसलमान मुलाशी संबंध हे खरे आदर्श प्रेम आहे आणि केवळ हीच मुले आपला सन्मान करण्यासह आपल्याला स्वातंत्र्य देऊ शकतात’, असे दर्शवले जाते. प्रत्यक्षात मात्र हे धर्मांतराचे मोठे षड्यंत्र आहे. त्यामुळे हिंदु मुली‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकतात.
हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्यावर लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या, देवतांचे विडंबन आदी आघात सातत्याने होत आहेत. यांविषयी हिंदूंमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने १५ एप्रिल दिवशी हिंदू गर्जना मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.
लव्ह जिहादच्या दुष्टचक्रात सापडलेल्या आणि ‘श्रद्धा वालकर’ होण्यापासून वाचलेल्या अशा युवतींसाठी शासन आतातरी जिहाद्यांच्या विरोधात कायदा करणार का ?
गोरखपूरमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !
अलीगड (उत्तरप्रदेश) येथील लव्ह जिहादची भयावह घटना !
मुसलमाबहुल भागातील महिलांनी मुसलमान पत्नीला सासरच्या कुटुंबियांच्या विरोधात फूस लावल्याचा आरोप !
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहेत, तसेच ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्याची मागणी जोर धरत आहे. विधानसभेतही ‘लव्ह जिहाद’चे सूत्र उपस्थित केले गेले.