मवाळ आणि त्याच वेळी क्रांतीकारक असे लोकमान्य टिळक !
आज लोकमान्य टिळक यांची जयंती आहे. त्या निमित्ताने…
आज लोकमान्य टिळक यांची जयंती आहे. त्या निमित्ताने…
लोकमान्य टिळक यांनी सांगितलेले कारण आजही तंतोतंत लागू पडते !
‘सरदारगृह’ !!! सरकारने या वास्तूचे संवर्धन केल्यास त्यातून भावी पिढीला राष्ट्रकार्यासाठी प्रेरणा मिळेल !
महापुरुषांना जातीयवादातून पहाणे म्हणजे त्यांचा आणि त्यांच्या राष्ट्रकार्याचा अपमानच आहे. राजकारण बाजूला ठेवून ज्या वेळी हे राष्ट्रकार्य भावी पिढीसमोर ठेवले जाईल, त्याच वेळी खर्या अर्थाने भारत बलशाली होईल !
लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानाकडे पुरातत्व विभागाने केलेले अक्षम्य दुर्लक्ष उघडकीस आणणारा लेख !
देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे आयुष्य वेचणार्या क्रांतीकारकांचा विसर पडणे, हे सरकारी यंत्रणा कृतघ्न असल्याचेच द्योतक ! ही स्थिती त्यांना लज्जास्पद ! आता जनतेनेच क्रांतीकारकांची स्मारके सुस्थितीत ठेवण्यासाठी सरकारकडे आग्रह धरावा !
सण-उत्सवांमध्ये वाढत असलेले गैरप्रकार आणि विकृती रोखण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हवे ! –
आमची धर्मबुद्धी जागृत रहावी, आमच्या राजकीय मनोवृत्ती जोमात रहाव्यात, आमची राष्ट्रीयत्वाची ज्योत नेहमीच प्रकाश देणारी असावी; म्हणूनच आमच्या वाडवडिलांनी उत्सवांची योजन केली आहे !’
भारतात प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळी असलेली आदर्श व्यवस्था निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे समन्वयक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले.
लोकमान्य टिळकांप्रमाणेच खोट्याला खोटे सिद्ध करून सत्याला धैर्याने समोर आणूया. आपली बुद्धी आणि विचार विकले जाणार नाहीत, याची काळजी घेऊया, तरच खर्या अर्थाने टिळकांना मानवंदना दिली, असे वाटेल.