लोकमान्य टिळक आणि गांधी यांच्या विरोधात वापरलेल्या इंग्रजांच्या ‘देशद्रोह कायद्या’ची आता आवश्यकता आहे का ? – सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
केंद्रशासनाच्या वतीने अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितले की, हा कायदा पूर्णपणे रहित करण्याची आवश्यकता नाही; मात्र मार्गदर्शक तत्त्वे ठरवली जावीत. असे केल्याने कायद्याचा हेतू साध्य होईल.