संस्कृत भाषेचे सौंदर्य
संकट येण्यापूर्वीच त्याच्या प्रतिकाराची सिद्धता करून ठेवावी. घराला आग लागल्यावर ती आग विझवण्यासाठी पाणी हवे; म्हणून विहीर खणणे योग्य नाही.
संकट येण्यापूर्वीच त्याच्या प्रतिकाराची सिद्धता करून ठेवावी. घराला आग लागल्यावर ती आग विझवण्यासाठी पाणी हवे; म्हणून विहीर खणणे योग्य नाही.
उद्या कुणाचे काय होईल, हे कुणालाही कळत नाही; म्हणून बुद्धीमान माणसाने उद्या करावयाची कामे आजच करावीत.
‘उत्तम जातीच्या झाडापासून बनवलेल्या पंख्याप्रमाणे चांगल्या वंशात जन्मलेला माणूस असतो’, असे मला वाटते; कारण पंखा स्वतःभोवती फिरून फिरून दुसर्यांचा ताप कमी करतो आणि सज्जन वाटेल..
असे किती हिंदु अभिनेत्रींना वाटते, हाही एक संशोधनाचा विषय होऊ शकतो !
दुष्ट व्यक्तीविषयी शास्त्रवचने
खलानां कण्टकानां च द्विविधैव प्रतिक्रिया।
उपानन्मुखभङ्गो वा दूरतो वा विसर्जनम्॥
अर्थ : दुष्ट मनुष्य आणि काटे यांचा दोनच प्रकारे प्रतिकार करता येतो. चपलेने फोडून काढणे अथवा दुरूनच टाळून जाणे.
संकटकाळी बुद्धीसुद्धा मलीन होणे
असम्भवं हेममृगस्य जन्म तथापि रामो लुलुभे मृगाय।
प्रायः समापन्नविपत्तिकाले धियोऽपि पुंसां मलिनीभवन्ति॥
अर्थ : सोन्याच्या हरिणाचा जन्म अशक्य; पण रामाला त्याचा लोभ वाटला. संकटकाळी बहुधा बुद्धीमंतांची बुद्धीसुद्धा मलीन होते.
गोव्यात प्रत्येकी ३ संस्कृत पाठशाळा आणि संस्कृत केंद्रे आहेत. या योजनेच्या अंतर्गत सरकार संबंधित संस्थांना १०० टक्के वेतन अनुदान, तसेच पाठशाळेसाठी वार्षिक देखभाल खर्च ५ लाख रुपये आणि संस्कृत केंद्रासाठी १ लाख रुपये देण्यात येणार आहे.
मराठीबहुल महाराष्ट्रात सर्वच फलक किंवा नावांच्या पाट्या मराठीत असायला हव्यात !
मराठी पाट्यांविषयी जागृती माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली. त्यासाठी तुमचे मनापासून अभिनंदन आहे. तुम्ही सतर्क राहिलात, तसेच यापुढेही सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन या वेळी राज ठाकरे यांनी केले.
तिसर्या अखिल भारतीय राजभाषा परिषदेच्या दुसर्या दिवसाच्या तिसर्या सत्रात प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले