कोल्हापूर शहरात महापालिकेच्या वतीने ४० टन गाळ, प्लास्टिक कचरा उचलला  !

कोल्हापूर शहरात महापालिकेच्या वतीने ४० टन गाळ, प्लास्टिक कचरा उचलला  !

कोल्हापूर – शहरात पंचगंगा नदीच्या पुराचे उपनगरांमध्ये घुसलेले पाणी हळूहळू न्यून होत आहे. यानंतर शहरात गाळ, प्लास्टिक कचरा, तसेच अन्य कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. २८ जुलैपासून महापालिका प्रशासनाने शहरातील ४० टन गाळ आणि प्लास्टिक कचरा उचलला आहे. हा कचरा मुख्यत्वेकरून दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, रमणमळा, कुंभार गल्ली, रिलायन्स मॉल, गवतमंडळ या, तसेच अन्य … Read more

नृसिंहवाडीत ‘देव गावात आल्या’चा भावपूर्ण उत्सव !

नृसिंहवाडीत ‘देव गावात आल्या’चा भावपूर्ण उत्सव !

२७ जुलैला रात्री ११.४५ वाजता दत्त मंदिरातील टेंबे स्वामी मंदिराच्या कट्ट्यावरील पायरीवर कृष्णा-पंचगंगा नदीचे पाणी पोचले. यानंतर ‘श्री गुरुदेव दत्त’च्या जयघोषात देव (‘श्रीं’ची उत्सवमूर्ती) गावात आणण्यात आले.

पाऊस ओसरल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत संथगतीने उतार !

पाऊस ओसरल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत संथगतीने उतार !

कोल्हापूर शहरात अनेक उपनगरांमध्ये पाणी असून जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मांगूर फाट्याजवळ पाणी आल्याने एकेरी वाहतूक चालू होती.

‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

२४ ते ३० जून या कालावधीत फोंडा, गोवा येथे झालेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवासाठी गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांची २६ जुलैला राधाकृष्ण मंदिराच्या सभागृहात बैठक घेण्यात आली.

उद्धव ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्याकडून गरजूंना छत्र्यावाटप !

उद्धव ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्याकडून गरजूंना छत्र्यावाटप !

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी उपस्थितांना ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ यावर मार्गदर्शन केले.

जयसिंगपूर येथील चिपरी फाटा ते अंकली नदी पुलापर्यंतच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या संदर्भात मनसेच्या वतीने निवेदन !

जयसिंगपूर येथील चिपरी फाटा ते अंकली नदी पुलापर्यंतच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या संदर्भात मनसेच्या वतीने निवेदन !

चिपरी फाटा ते अंकली नदीच्या पुलापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अभियंता एम्.व्ही. पाटोळे यांना निवेदन देण्यात आले.

सांगली येथील कृष्णा नदीची पाणीपातळी ४० फुटांवर !

सांगली येथील कृष्णा नदीची पाणीपातळी ४० फुटांवर !

कृष्णा नदीची पाणीपातळी ४० फूट ३ इंच, तर मिरज येथील कृष्णा घाटावर नदीची पातळी ५२ फूट ४ इंच पोचली आहे. काळजी म्हणून सैन्याची एक तुकडी सांगली येथे आली आहे, तसेच नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

पंचगंगा नदीने ४५ फूट पाण्याची पातळी ओलांडल्याने शहरातील अनेक उपनगरांत पाणी अतीवृष्टीमुळे ११ राज्यमार्ग बंद !

पंचगंगा नदीने ४५ फूट पाण्याची पातळी ओलांडल्याने शहरातील अनेक उपनगरांत पाणी अतीवृष्टीमुळे ११ राज्यमार्ग बंद !

संततधार पावसाने कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीने ४५ फूट पाण्याची पातळी ओलांडली आहे.

कल्याण येथे रायता नदीच्या पुरात काही जण वाहून गेले रायते पूल वाहतुकीसाठी काही काळ बंद

कल्याण येथे रायता नदीच्या पुरात काही जण वाहून गेले रायते पूल वाहतुकीसाठी काही काळ बंद

संततधार पावसाने कोल्हापूर शहरात पंचगंगा नदीने ४५ फूट पाण्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे २६ जुलैला शहरातील कुंभार गल्ली, बापट कँप, तसेच अन्य भागांमध्ये पाणी शिरले.

‘शांतीदूत मर्दानी आखाड्या’च्या वतीने पन्हाळा पावनखिंड मोहीम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली !

‘शांतीदूत मर्दानी आखाड्या’च्या वतीने पन्हाळा पावनखिंड मोहीम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली !

मोहीम पन्हाळा येथील बाजीप्रभू देशपांडे यांच्या मूर्तीला अभिवादन करून सहस्रो शिवभक्तांच्या उपस्थितीत चालू करण्यात आली.