मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर 

गेले दोन दिवस पडणार्‍या मुसळधार पावसामुळे पंचगंगेचे पाणी नदीच्या पात्राबाहेर पडले आहे. २१ जुलै या दिवशी दुपारी राजाराम बंधारा येथे पाण्याची पातळी ३२ फूट नोंदवण्यात आली. वडाचे झाड कोसळून २ घंटे वाहतूक ठप्प.

मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर

हवामान खात्याने पुढील ४८ घंटे अतीवृष्टीची चेतावणी दिली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आला आहे.

‘विठाई’ बसवरील चित्राद्वारे श्री विठ्ठलाची होत असलेली विटंबना रोखा ! – हिंदुत्वनिष्ठांचे जिल्हा प्रशासनास निवेदन

सध्या ‘विठाई’च्या काही बसगाड्यांच्या बाहेरील भागात असलेल्या श्री विठ्ठलाच्या चित्रावर थुंकल्याचे डाग, चिखलाचे डाग, तसेच धूळ दिसून येत आहे. ही एकप्रकारे श्री विठ्ठलाच्या चित्राची विटंबनाच आहे.

आषाढीच्या निमित्ताने टाळ मृदंग-हरि नामाच्या गजरात ‘श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी’ नंदवाळकडे रवाना !

प्रतिवर्षी आषाढीच्या निमित्ताने भक्त मंडळ आणि ‘जय शिवराय फूटबॉल प्लेअर तरुण मंडळ’ यांच्या वतीने असणार्‍या ‘श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी’ने मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरापासून सकाळी ८.३० वाजता नंदवाळकडे प्रस्थान केले.

कोल्हापूर ते श्री क्षेत्र नंदवाळ या पालखी सोहळ्याचे २० जुलैला प्रस्थान

प्रतिवर्षी आषाढीच्या निमित्ताने भक्त मंडळ आणि जय शिवराय फूटबॉल प्लेअर तरुण मंडळ’ यांच्या वतीने होणारा ‘श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा’ हा २० जुलैला विठ्ठल मंदिर, मिरजकर तिकटी येथून सकाळी ८ वाजता प्रस्थान करणार आहे.

उद्योगाकडे समष्टी साधना म्हणून पाहिल्यास आनंद मिळण्यासह समस्यांचेही निराकरण होईल ! – रवींद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक, ‘पितांबरी’ उद्योगसमूह

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच ‘व्यवसाय, उद्योग आणि वैयक्तिक जीवनात यशस्वी होण्यासाठी साधनेचे महत्त्व’ या विषयावर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ परिसंवादात ते बोलत होते.

हिंदूंनो, स्वतःमधील शौर्य जागृत करा ! – शबरी देशमुख, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात बोलत होत्या.

कोल्हापुरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती गंभीर; मात्र त्यात सुधारणा होत आहे ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोल्हापुरातील कोरोना संसर्गाची परिस्थिती गंभीर आहे; मात्र त्यात सुधारणाही होत आहे. लसीकरणाचा कोल्हापूर ‘पॅटर्न’ इतर जिल्ह्यातील उद्योजकांनी घेतला पाहिजे.

कोल्हापूरचे कार्यक्षम जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे स्थानांतरण, राहुल रेखावर नवे जिल्हाधिकारी !

कोल्हापूर जिल्ह्यात आलेला महापूर, तसेच कोरोना महामारीसारख्या आपत्तींना तोंड देत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा ठसा उमटवलेले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव म्हणून स्थानांतरण झाले आहे.

१५ मासांच्या कालावधीनंतर कोल्हापूर-कर्णावती (गुजरात) रेल्वे प्रारंभ !

दळणवळण बंदीमुळे मार्च २०२० पासून बंद असलेली कोल्हापूर-कर्णावती (गुजरात) रेल्वे अखेर १० मार्चपासून चालू झाली आहे. ही रेल्वे बंद असल्याने सामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक अशा सर्वच वर्गाला त्याचा फटका बसत होता.