केंद्र आणि राज्य सरकार यांनी दुर्लक्ष केल्यास देशाची अर्थव्यवस्था संकटात ! – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

केंद्र आणि राज्य सरकार यांनीही शेतामालच्या निर्यातीमध्ये लक्ष घालून लवकर मार्ग काढणे आवश्यक आहे अन्यथा देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था संकटात येईल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी व्यक्त केली.

नक्षलवाद्यांना राजकीय पक्षांचा आश्रय ! – शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती, गोवर्धन पुरी पीठ

बस्तरमध्ये तर भाजप सत्तेत असतांना नक्षलवादी समांतर सरकार चालवत होते. काँग्रेस सत्तेत असतांना भारतातील नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी तिनेही का प्रयत्न केले नाहीत ?, याचे उत्तर दिले पाहिजे !

बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी मारुति मोरे

श्री. मारुति मोरे हे मुंबई महापालिका मुख्यालयात गेल्या २२ वर्षांपासून वृत्तसंकलन करीत आहेत. त्यांचे माजी महापौर, सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक, अधिकारी वर्ग यांच्याशी चांगले संबंध आहेत.

भ्रष्‍टाचार्‍यांचे निर्दोषत्‍व आणि मानहानी !

देशात ‘भ्रष्‍टाचार हा शिष्‍टाचार’, अशी स्‍थिती निर्माण होणे, हे भारतियांना लज्‍जास्‍पद !

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचे जुनेच भाषण वाचून दाखवले !

अशा निष्काळजीपणाला काय म्हणायचे ? असे काँग्रेसवाले कसा कारभार हाकत असतील, याचा विचारही न केलेला बरा !

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ने शेतकर्‍यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्री श्री रविशंकर म्हणाले की, तीक्ष्ण बुद्धी आणि कोमल भाव ही भारतीय संस्कृतीची देणगी आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान आवश्यक असल्याचे जगातील सर्व देशांनी मान्य केले आहे. आयुर्वेद, योग, ध्यान, आध्यात्मिक ज्ञान ही भारताची श्रेष्ठ संपत्ती आहे.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक

म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटककडून दादागिरी चालू आहे. यावरून गोमंतकीय पेटून उठलेले असतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कर्नाटक येथे जाऊन ‘विद्यमान भाजप सरकारच सत्तेवर आले पाहिजे’, असे सांगत आहेत.

भ्रष्‍टाचार संपवणे आवश्‍यक !

भ्रष्‍टाचाराने शासकीय यंत्रणा इतकी पोखरली गेली आहे की, ‘भ्रष्‍टाचारमुक्‍त विभाग दाखवा आणि बक्षीस मिळवा’, अशी परिस्‍थिती निर्माण झाली आहे. ‘भ्रष्‍टाचार हाच शिष्‍टाचार झाला आहे’ आणि हे देशासाठी अत्‍यंत घातक आहे….

जिल्हा प्रशासन विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी कटीबद्ध : शिवभक्तांनी करसेवा करू नये ! – राहुल रेखावार, जिल्हाधिकारी

‘‘अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे शिवभक्तांनी महाशिवरात्रीला गालबोट लागेल अशी कोणतीही कृती करू नये.”

नाशिक येथे ९ सहस्र रुपयांची लाच घेतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍याला अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेला राज्य उत्पादन शुल्क विभाग !