रशिया तात्काळ सोडा !

अमेरिकेने रशियात रहाणार्‍या तिच्या नागरिकांना तात्काळ रशिया सोडण्यास सांगितले आहे. ‘रशियाचे अधिकारी अमेरिकेच्या नागरिकांना विनाकारण अटक करू शकतात’, या भीतीमुळे दूतावासाने ही सूचना केली आहे.

वाहतूक पोलीस हवालदाराला १ किमी फरफटत नेणार्‍या चालकावर गुन्हा नोंद !

वाहनचालकांचा असा उद्दामपणा रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे पुरेशी सुरक्षा यंत्रणा का नाही ?चालकांवर केवळ गुन्हा नोंद करून न थांबता अशा आरोपींना कठोर शिक्षा व्हायलाच हवी !

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करा !

१४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कृप्रथा भारतातही चालू आहे. या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद आणि अनैतिकतेच्या गर्तेत ओढली जात आहे.

पंतप्रधानांविषयी खोटी माहिती प्रसारित करणार्‍या ‘बीबीसी’वर कारवाई करा ! – हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

या वेळी ‘हिंदु धर्म, देवीदेवता, ग्रंथ  आणि थोर राष्‍ट्रपुरुष यांचा अवमान थांबवण्‍यासाठी ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ करण्‍यात यावा’, अशीही मागणी वरील निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.

‘व्‍हॅलेंटाईन-डे’वर बहिष्‍कार घाला ! – हिंदु जनजागृती समिती

दोंडाईचा (जिल्‍हा नांदेड) येथे तहसीलदार आणि महाविद्यालय येथे निवेदन ! अनैतिकता आणि लव्‍ह जिहाद यांना प्रोत्‍साहन देणार्‍या पाश्‍चात्त्य ‘व्‍हॅलेंटाईन-डे’वर बहिष्‍कार घातला पाहिजे.

(म्हणे) ‘मंदिरांमध्ये महिला पुजार्‍यांना अनुमती दिली पाहिजे !’ – नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

मंत्रोच्चारांमुळे गाभार्‍यात पुष्कळ ऊर्जा निर्माण झालेली असते. त्यामुळे महिलांनी गाभार्‍यात प्रवेश केल्यास त्या ऊर्जेचा महिलांच्या जननेंद्रियांवर परिणाम होऊन त्यांना त्रास होऊ शकतो. यासाठी महिलांना गाभार्‍यात जाण्यास मनाई असते

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात प्रशासन, पोलीस, शाळा-महाविद्यालये येथे निवेदने !

स्वैराचाराचे समर्थन करून तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेण्याचे षड्यंत्र म्हणजे व्हॅलेंटाईन डे !

हिंदुद्वेषी नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या वाहनावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फेकली काळी शाई !

हिंदुद्वेषी विधाने करून समाजामध्ये द्वेष पसरवणार्‍या मौर्य यांच्यावर आतापर्यंत कारवाई होणे आवश्यक होते !

रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

रमेश बैस यापूर्वी झारखंड आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते. छत्तीसगड राज्यातील रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा निवडून आलेले ते खासदार होते. रमेश बैस हे आजवर एकही निवडणूक पराभूत झालेले नाहीत.

गोव्यात २७ ते ३१ मार्च या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन

अर्थसंकल्पातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक घोषणा पूर्ण केल्या आहेत. राज्य शासनाच्या महत्त्वाकांशी ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ला अधिक बळकटी देण्यात आली आहे.