जिल्हा प्रशासन विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी कटीबद्ध : शिवभक्तांनी करसेवा करू नये ! – राहुल रेखावार, जिल्हाधिकारी

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासन बांधील आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी काही प्रशासकीय गोष्टी पूर्ण कराव्या लागतात, त्या आम्ही पूर्ण करू. गडावर ज्यांच्याकडे रहिवासी असल्याचा कोणताही अधिकृत पुरावा नाही, हे अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत हटवलेच जाईल.

शॅकधारकांकडून समुद्रकिनार्‍यांवर अवैधरित्या कुपनलिका आणि शौचालयांचे ‘सोक पिट’

कांदोळी आणि कळंगुट किनारपट्टी भागांत मोठ्या प्रमाणावर पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले आहे. कुपनलिका खोदल्याने आणि शौचालयाचे शोष खड्डेही खोदल्याचे आढळून आले आहे.

अजित डोवाल आणि पुतिन यांची भेट

अफगाणिस्तानच्या नैसर्गिक संसाधनांचा वापर त्यांच्या नागरिकांच्या कल्याणासाठीच झाला पाहिजे. लष्कर-ए-तोएबा, जैश-ए-महंमद सारख्या आतंकवादी संघटनांना नष्ट करण्यासाठी सदस्य देशांत गुप्तहेर आणि सुरक्षा सहकार्य असणे आवश्यक आहे.

सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’ संघटनेची राज्यपालांकडे मागणी

म्हादई अभयारण्य व्याघ्र राखीव क्षेत्र घोषित करण्याची आवश्यकता नाही. म्हादईप्रश्नी गोव्याची न्यायालयीन बाजू भक्कम आहे आणि म्हादईप्रश्नी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही.- देविया राणे

तिहार कारागृहाच्‍या खंडणीखोर कारागृह अधिकार्‍याला अटक !

असे पोलीस जनतेचे रक्षक नव्‍हे, तर भक्षक ! अशांचा भरणा असलेले पोलीसदल कायदा आणि सुव्‍यवस्‍था काय राखणार ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यसेवेसह राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांविषयी आगामी अधिवेशनात आवाज उठवणार !

अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, आरोग्यसेवा, धर्मांतर यांसह राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे प्रश्न मांडून आवाज उठवावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने आमदार नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेस विधीमंडळ गटनेते पदाचे त्यागपत्र !

‘बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याला असे त्यागपत्र द्यावे लागणे, हे दुर्दैवी आहे. जर काँग्रेसचे नेते भाजपमध्ये येऊ पहात असतील, तर त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत.

काँग्रेसचा इतिहास फसवण्याचा आहे ! – योगी आदित्यनाथ

ज्या काँग्रेसचा इतिहास फसवण्याचा आहे आणि ती येथे साम्यवाद्यांच्या समवेत निवडणूक लढवत आहे. त्यामुळे सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखून प्रतिबंधक उपाय योजावेत !

‘व्हॅलेंटाईन डे’मुळे शाळा आणि महाविद्यालये यांच्या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच शैक्षणिक वातावरण बिघडवणारी स्वैराचारी अन् चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात म्हादईच्या संदर्भात गोव्याच्या बाजूने ठराव पारित

अखिल भारतीय स्थरावर दिग्गज मराठी साहित्यिकांच्या वतीने पारित झालेल्या या ठरावामुळे म्हादईसाठी चालू असलेल्या लढ्यात आमचे बळ वाढले आहे.’