रत्नागिरी : ग्रामस्थांच्या विरोधामुळे ‘जनता दरबारात’ कोतवडे ग्रामदेवीच्या मंदिराजवळील ‘परमिट रूम’ ला प्रशासनाने अनुमती नाकारली !

‘ग्रामस्थांचा विरोध असेल, तर अनुमती देऊ शकत नाही’, प्रशासनाकडून दिलेल्या या निर्णयामुळे सर्व ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरीतील जनता दरबारात करण्यात आले अनेक समस्यांचे निराकरण

या वेळी मंत्री सामंत यांनी शासकीय अधिकार्‍यांना सूचना देतांना म्हटले की, नागरिकांना जनता दरबारात येण्याची वेळ येता कामा नये. त्यांचे प्रश्‍न अगोदरच सोडवण्यात यावेत. कुणीही पूर्वग्रहदूषितपणे जनतेशी वागू नये.

दुर्गाडी (कल्याण) खाडीकिनारी वाळूमाफियांची सामग्री महसूल अधिकार्‍यांनी नष्ट केली !

अशा धडक कारवाईसह अधिकार्‍यांनी वाळूमाफियांना कठोर शासन होण्यासाठीही प्रयत्न करावेत !

पुणे येथील चांदणी चौकातील काम वेगाने पूर्ण करा ! – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने उर्वरित कामाच्या नियोजनाविषयी संबंधित अधिकार्‍यांसह त्यांनी सविस्तर चर्चा केली. या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते.

शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम् सुफलाम् कर !

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘अनेक आक्रमणे होत असतांनाही वारकर्‍यांनी भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली. वारीचा हा अभूतपूर्व सोहळा पहाणार्‍याच्या डोळ्यांचे पारणे फिटते.

(म्हणे) ‘राजधानीतील प्रदूषणासंदर्भात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून दायित्व घ्यावे !’

प्रतिवर्षी देहलीवासियांना प्रदूषणाला सामोरे जावे लागत असतांना त्यावर केंद्र सरकारचे साहाय्य घेऊन मूलगामी उपाययोजना न काढता आरोप करून केवळ राजकारण करण्याचा केजरीवाल यांचा हा प्रयत्न आहे, असेच म्हणावे लागेल !

वारीच्या काळात मुबलक पाणी, तसेच अन्य सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न ! – सुनील वाळुजकर, उपमुख्याधिकारी, नगर परिषद, पंढरपूर

कार्तिकी वारीच्या निमित्ताने पंढरपूर नगर परिषदेचे ३५० कर्मचारी आणि अन्य १ सहस्र कर्मचारी असे १ सहस्र ३५० हून अधिक कर्मचारी स्वच्छता, तसेच अन्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

अकोला येथे लोकमान्य टिळक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते अनावरण !

राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याच्या ठिकाणी झालेल्या दुर्दशेकडे कानाडोळा करणार्‍या प्रशासनातील अधिकार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी !

सिंधुदुर्ग : अल्प पटसंख्या असलेल्या सरकारी शाळा बंद करण्याची कार्यवाही तात्काळ थांबवा !

एकीकडे ‘प्रत्येक मुलाला किमान शिक्षण मिळायलाच हवे’, असे सांगितले जात असतांना पटसंख्या अल्प असल्याने दुर्गम भागातील प्राथमिक शाळा बंद करणे कितपत योग्य ? गरीब आणि आदिवासी भागांतील पालक मुलांना कधी शाळेत पाठवतील का ?

हलाल प्रमाणपत्र व्यवस्था तात्काळ बंद करावी !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र व्यवस्था’ तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांचे अन्वेषण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. असेच निवेदन मंचर येथेही देण्यात आले.