६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांच्या पार्थिवातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांच्या पार्थिवातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे पार्थिवाची केलेली वैज्ञानिक चाचणी, त्यांचे विवेचन आणि आध्यात्मिक विश्लेषण देत आहोत.

बेळगाव येथे ३१ डिसेंबरच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन !

बेळगाव येथे ३१ डिसेंबरच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन !

बेळगाव येथील ‘वेणुध्वनी’ आकाशवाणी केंद्रावर नववर्ष १ जानेवारीला साजरे न करता गुढीपाडव्याला साजरे करण्याविषयी प्रबोधन !

भारताला ‘स्त्रीवादा’ची आवश्यकता नाही ! – कृतिका खत्री, प्रवक्त्या, सनातन संस्था

भारताला ‘स्त्रीवादा’ची आवश्यकता नाही ! – कृतिका खत्री, प्रवक्त्या, सनातन संस्था

खरे पहाता, स्त्रीला मनुष्यनिर्मितीचे यंत्र आणि  ‘व्हीच’ (चेटकीण) म्हणणार्‍यांना ‘स्त्रीवादा’ची आवश्यकता आहे. ‘स्त्रीवादा’चे भूत भारतीय महिलांच्या मनात भरवले जात आहे. भारतीय स्त्रियांनी त्यापासून सतर्क रहायला हवे.

हिंदूंनो, याचा विचार करा !

हिंदूंनो, याचा विचार करा !

‘जर का आम्ही अधिक धीट आणि स्वावलंबी असतो, स्वतःच्या पायांवर उभे रहातांना आम्ही कच खाल्ली नसती, तसेच आमच्या राष्ट्रीयतेची आम्हाला लाज वाटली नसती, तर (या देशाचे चित्र) किती आगळे वेगळे दिसले असते ! 

मार्गशीर्ष आणि पौष मासांतील (२.१.२०२२ ते ८.१.२०२२ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

मार्गशीर्ष आणि पौष मासांतील (२.१.२०२२ ते ८.१.२०२२ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘२.१.२०२२ या दिवशी मार्गशीर्ष मास समाप्त होत आहे आणि ३.१.२०२२ या दिवसापासून पौष मासाला आरंभ होणार आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारत, पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत येथील विविध राज्यांमध्ये मोहीम !

३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारत, पूर्व आणि पूर्वाेत्तर भारत येथील विविध राज्यांमध्ये मोहीम !

सामाजिक संघटना, शाळा-महाविद्यालये येथे व्याख्यान देणे, राष्ट्रप्रेमींचे प्रबोधन करणे, पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देणे आदी विविध मार्गाने जागृती करण्यात आली.

संस्कृती जतन महत्त्वाचे !

संस्कृती जतन महत्त्वाचे !

अभिषेक हा संगणक अभियंता असून त्याची पत्नी राधा ही औषध आस्थापनात काम करते. दोघेही उच्चशिक्षित असून सांस्कृतिक परंपरा जपण्याचा दोघांचाही प्रयत्न स्तुत्य आहे.

हिंदुत्वाऐवजी ‘भारतियत्व’आल्याने हिंदू अस्मिताशून्य, पुरुषार्थहीन आणि भ्याड होणे !

हिंदुत्वाऐवजी ‘भारतियत्व’आल्याने हिंदू अस्मिताशून्य, पुरुषार्थहीन आणि भ्याड होणे !

‘मोठ्यामोठ्यांना आज ‘हिंदु’ म्हणवून घेण्याची लाज वाटते; म्हणून आमचेच बांधव आमच्यावर उलटून पडतात; मग भारतीय म्हणून स्वतःला संबोधू लागतात. आता हिंदुत्वाऐवजी ‘भारतियत्व’ आले. हे आमचे पराकोटीचे मानसिक अधःपतन आहे.

देशाला मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी आपल्याला लढायचे आहे ! – पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहासतज्ञ

देशाला मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी आपल्याला लढायचे आहे ! – पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहासतज्ञ

छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यातून संस्कृती, धर्म, राष्ट्र यांना स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी भारतावर राज्य केल्यानंतर भारताला पुन्हा शिवाजी महाराज यांचे स्मरण झाले.