भारत कंबोडियातील अंकोरवाट मंदिराचा जीर्णाद्धार करत आहे ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर
आता इतिहासाचे चक्र फिरले असून पुन्हा भारताचा उदय होत आहे. आमचे सरकार संपूर्ण जगात भारतीय संस्कृती आणि वारसा यांना योग्य स्थान मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आहे.
आता इतिहासाचे चक्र फिरले असून पुन्हा भारताचा उदय होत आहे. आमचे सरकार संपूर्ण जगात भारतीय संस्कृती आणि वारसा यांना योग्य स्थान मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आहे.
परकीय आक्रमकांनी बाटवलेली शहरांची नावे पालटली की, मोठा गदारोळ चालू होतो. प्रत्यक्षात आक्रमकांनी आपल्या संस्कृतीवर किती खोलवर आक्रमण केले आहे, त्याची व्याप्ती धक्कादायक आहे. मंदिरे पाडली, मूर्तीभंजन केले, शहरांची नावे पालटली यांसह मंदिरांत होणार्या विधींचीही नावे पालटली….
‘सनातन’ आणि ‘हिंदुत्व’ हे एकच आहे. ‘हिंदुत्व’ ही आपली, तसेच भारताची जीवनधारा आहे. ती संपूर्ण विश्वाचीही जीवनधारा होईल.
वेदांच्या शिकवणीकडे दुर्लक्ष करून या संकल्पनेचा स्वीकार केल्यास आपली कुटुंबसंस्था उद्ध्वस्त होईल. त्याचा परिणाम राष्ट्र उद्ध्वस्त होण्यात होईल. म्हणून विवाह किंवा कुटुंब संस्था आपण सुरक्षित राखली पाहिजे आणि हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.
विज्ञाननिष्ठ समजले जाणारे पाश्चात्त्य मन:शांतीसाठी हिंदु संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत. निवळ हिंदुद्वेषापायी ही प्राध्यापक मंडळी हा अभ्यासक्रम रहित करण्याचा प्रयत्न करत आहेत !
स्वतःला ‘द्रविड’ मानून देशातील अन्य हिंदूंपासून स्वतःला वेगळे समजणार्या तमिळनाडूतील हिंदुद्रोह्यांना चपराक !
एकीकडे ऐन तारुण्यात ‘इन्कलाब’ लिहिणारे भगतसिंग, तर दुसरीकडे १८ वर्षांची सुंदर पत्नी आणि ६ मासांचे गोंडस बाळ यांना सोडून देश-धर्म यांसाठी घराबाहेर पडणारे २१ वर्षीय सावरकर ! आख्खी पिढीच अजब; पण आता काय ?
साधना केल्याने व्यक्तीचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. मनुष्यजन्माचा उद्देश लक्षात आल्यामुळे सुख-दुःखाच्या प्रसंगांत ती स्थिर रहाण्याचा प्रयत्न करते. तिला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक स्तरांवर लाभ होतो.
‘मुलावर देवाधर्माचे, साधनेचे चांगले संस्कार व्हावेत, त्याचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले असावे’, या गोष्टी पालकांसाठी दुय्यम ठरतांना दिसतात.
एकूणच रेड्डी सरकारचे अस्तित्व हे देश आणि हिंदु धर्म यांसाठी मोठा धोका आहे. हे आतातरी लक्षात घेऊन समस्त हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, अन्यथा आज पोलिसांच्या पावतीवर असणारे येशूचे चित्र उद्या आंध्रप्रदेशची ‘अधिकृत मुद्रा’ व्हायला वेळ लागणार नाही !