हिंदु धर्माची विकासशीलता आणि कायाकल्प लक्षात घ्या !
हॉलंडपासून रशियापर्यंत बहुतेक सर्व देशांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून ठेवला आहे तरीही त्यांचे खरे आकर्षण वेद, उपनिषद आणि भारतीय दर्शनशास्त्र हेच राहिले आहे.
हॉलंडपासून रशियापर्यंत बहुतेक सर्व देशांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून ठेवला आहे तरीही त्यांचे खरे आकर्षण वेद, उपनिषद आणि भारतीय दर्शनशास्त्र हेच राहिले आहे.
विवाहसंस्कारामुळे इंद्रियनिग्रह, देहाची शुद्धी आणि देवतांचा अनुग्रह इत्यादी गोष्टी सहजसाध्य होऊन सदाचरणाची सवय लागते. ऐहिक आणि पारलौकिक सुख प्राप्त होऊन जीवन कृतार्थ होते.’
पुणे विद्यापिठाच्या संस्कृत प्राकृत विभागाने अथर्वशीर्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू केला असून संपूर्ण अभ्यासक्रम नि:शुल्क आहे. कुणीही त्यात सहभागी होऊ शकतो.
जर दागिन्यांविषयी मूलभूत आध्यात्मिक संकल्पना कारागीर आणि खरेदीदार यांनी पाळल्या, तर दागिन्यांचे खरे मूल्य वाढेल अन् ते स्त्रीच्या आध्यात्मिक प्रगतीला लाभदायक ठरू शकेल.
विवाहासाठी इच्छुक असणार्या स्त्रीपुरुषांनी हिंदु धर्मशास्त्रानुसारच विवाह करावा; कारण असा विवाहच व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरांवर लाभदायक ठरतो.
बुद्धीला कळण्यास कठीण असणार्या काही गोष्टी, उदा. व्यक्तीच्या प्रारब्धाची तीव्रता, व्यक्तीला असणारा सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचा त्रास इत्यादींचा बोध जन्मकुंडलीद्वारे होतो.
विवाह सोहळ्याकडे ‘एक मौजमजेचा कार्यक्रम’ म्हणून न पहाता ‘एक धार्मिक संस्कार’ म्हणून पाहिल्यास त्याचा वधु-वरांना, तसेच विवाहाला आलेल्या मंडळींनाही लाभ होईल.’
सूर्य आणि चंद्र नाडीचे पूर्ण संतुलन झाल्यावर सुषुम्ना नाडीचे उद्दीपन (जागृत) सुलभ होण्यासाठी हे साहाय्यभूत ठरते. त्याच बिंदूवर आपण पुरुष असो वा स्त्री तिलक किंवा कुंकू लावतो. त्यामागे ‘सुषुम्ना नाडीचे उद्दीपन सुलभ व्हावे’, हेच कारण आहे.
जागतिक हवामान पालट आणि त्यातून निर्माण होणार्या समस्यांवर शाश्वत उपाय म्हणजे हिंदु धर्म-संस्कृती यांचे पालन ! जगाच्या दृष्टीने विचार केल्यास जर जागतिक स्तरावर पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल, तर हिंदु धर्मातील तत्त्वांचे आचरण करण्याकडेच आपल्याला वळावे लागेल !
‘सध्याची शिक्षणपद्धत अशी झाली आहे की, मुलांना थोर आध्यात्मिक व्यक्तींचे मोठेपण दाखवण्याची सोय राहिली नाही. जीवन मूल्यांविषयी सर्वत्र प्रचंड अज्ञान पसरलेले आहे. या तरुणांना मूलभूत मूल्यांचे शिक्षण देऊन उच्च आदर्श कोण प्रस्थापित करणार आहे ?