म्हणून ईश्वराला सनातनचे साधक जवळचे वाटतात।
सनातनचे आश्रम, म्हणजे आहेत चैतन्याचा स्रोत।
सनातनचे ग्रंथ, म्हणजे आहे ज्ञानाचा झरा।
दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे सत्यनिष्ठ लिखाण।
सनातनमध्ये सर्वांचा उद्देश आहे ईश्वरप्राप्ती।।
सनातनचे आश्रम, म्हणजे आहेत चैतन्याचा स्रोत।
सनातनचे ग्रंथ, म्हणजे आहे ज्ञानाचा झरा।
दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे सत्यनिष्ठ लिखाण।
सनातनमध्ये सर्वांचा उद्देश आहे ईश्वरप्राप्ती।।
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आधुनिक वैद्य, आदर्श पुत्र, आदर्श पती, उत्तम शिष्य, अनेक ग्रंथांचे संकलक, गुरु, द्रष्टा, संशोधक, अशा अनेक रूपांमध्ये कार्य केले आहे आणि करत आहेत. गुरुकृपायोग अलौकिक साधनामार्गाच्या निर्मितीविषयी त्यांचे कार्य या सूत्रांमधून जाणून घेणार आहोत.
‘त्रेता आणि द्वापर या युगांमध्ये माणसांमध्ये स्वभावदोष अन् अहं नसतातच, असे नसून कलियुगातील माणसांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण अल्प असते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोगा’च्या अंतर्गत सांगितलेली ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ प्रक्रिया ही कलियुग संपल्यानंतर येणार्या त्रेता अन् द्वापर युगांमध्येही उपयोगी पडणारच आहे.’
गुरुकृपायोगाचे महत्त्व निरनिराळ्या योगमार्गांनी साधना करण्यात कित्येक वर्षे फुकट न घालविता, म्हणजे या सर्व मार्गांना डावलून, गुरुकृपा लवकर प्राप्त कशी करायची ते गुरुकृपायोगात साधक शिकतो. त्यामुळे साहजिकच या मार्गाने जलद उन्नती होते.
श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, ‘‘ज्ञानदान करणाऱ्या सद्गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही नाही….
गुरु सांगतात तसे शिष्य करतो; म्हणून त्याला निर्गुणाचे ज्ञान होते. भक्त सांगतो ते ईश्वर करतो, म्हणजे सगुणात येतो आणि भक्ताला दर्शन देतो.
तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ती लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते.
आधुनिक वैद्य, आदर्श पुत्र, आदर्श पती, उत्तम शिष्य, अनेक ग्रंथांचे संकलक, गुरु, द्रष्टा, संशोधक, अशा अनेक रूपांमध्ये कार्य करणाऱ्या गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) अवतारी कार्य कसे अलौकिक आहे ?’, ते हे या लेखातून क्रमशः जाणून घेणार आहोत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या ‘गुरुकृपायोगा’तील अष्टांग साधनेने चित्तशुद्धी लवकर होते. त्यातही स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, सत्सेवा आणि भाववृद्धी यांचे महत्त्व अधिक आहे.