गुरुकृपायोगानुसार साधना करतांना पंचसूत्रीनुसार आढावा देण्याचे महत्त्व !

गुरुकृपायोगानुसार साधना करतांना पंचसूत्रीनुसार आढावा देण्याचे महत्त्व !

मी माझे शरीर, मन, बुद्धी, अहं आणि इंद्रिये देवाला अपेक्षित अशीच समर्पित केली ना ? तसे न करण्यामागे माझे कोणते षड्रिपू आड आले ?’, यांचे सखोल चिंतन आढावासेवकरूपी नारायणाच्या चरणी प्रांजळपणे मांडणे, म्हणजे आढावा देणे.’

‘ऐकणे’ किंवा ‘ऐकण्याची वृत्ती’ ही साधकाची सर्वांत मोठी शक्ती आहे !

‘ऐकणे’ किंवा ‘ऐकण्याची वृत्ती’ ही साधकाची सर्वांत मोठी शक्ती आहे !

श्री गुरूंनी साधकांना केलेले हे मार्गदर्शन म्हणजे यशस्वी जीवनासाठी दिशादर्शनच होय. गुरूंच्या एका वाक्यात संपूर्ण साधनेचा मार्ग दडलेला असतो. त्यांनी सांगितलेले जो ऐकतो, त्यालाच तो मार्ग गवसतो.

Justice Swaminathan :  जे गुरूंना मानत नाहीत, ते मूर्ख !

Justice Swaminathan :  जे गुरूंना मानत नाहीत, ते मूर्ख !

भारतीय परंपरेत गुरूंना केवळ शिक्षक म्हणून नव्हे, तर ज्ञान, शिस्त आणि नैतिक मूल्य यांचे संस्कार करणारे माध्यम म्हणून पाहिले जाते. कठीण प्रसंगी श्रद्धेमुळे मानसिक बळ मिळते.

गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अद्वितीयत्वाची अल्प कालावधीत प्रचीती घेणारे रायगड येथील सुप्रसिद्ध गायक श्री. रूपेश देशमुख !

गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अद्वितीयत्वाची अल्प कालावधीत प्रचीती घेणारे रायगड येथील सुप्रसिद्ध गायक श्री. रूपेश देशमुख !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यात भगवान श्री विष्णुसम सामर्थ्य असल्याने हे शक्य होऊ शकले’, असे वाटून मला कृतज्ञता वाटली. यावरून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांनी निर्माण केलेला ‘गुरुकृपायोग’ यांची अद्वितीयता लक्षात येते.

मानवजातीला सद्गुरुच खरे सुख देणारे ज्ञान, शांती आणि माधुर्य देतात !

मानवजातीला सद्गुरुच खरे सुख देणारे ज्ञान, शांती आणि माधुर्य देतात !

सद्गुरूंनी मानवजातीला खरे सुख देणारे जे ज्ञान, शांती आणि माधुर्य दिले आहे, ते कोट्यवधी जन्मांतील माझे माता-पिता, बंधू-बांधव आणि समस्त देवतासुद्धा देऊ शकत नाहीत.

भक्तीसत्संगात शिकवण्यात येणार्‍या साधनेतील पंचसूत्रीमुळे साधकांची खर्‍या अर्थाने गुरुकृपायोगानुसार साधना होणे

भक्तीसत्संगात शिकवण्यात येणार्‍या साधनेतील पंचसूत्रीमुळे साधकांची खर्‍या अर्थाने गुरुकृपायोगानुसार साधना होणे

‘वर्ष २०२५ च्या गुरुपौर्णिमेनंतर भारतभरातील सर्व साधकांसाठी भक्तीसत्संगात विशेष शृंखला चालू करण्यात आली आहे. या शृंखलेत ‘विचारणे, ऐकणे, स्वीकारणे, शिकणे आणि आढावा देणे’ या साधनेच्या पंचसूत्रीच्या संदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. या सत्संगाच्या संदर्भात ईश्वरीय ज्ञानातून मिळालेली माहिती देत आहोत.

सनातनचे ५३ वे संत पू. (कै.) सीताराम देसाई (वय ८४ वर्षे) यांचा देहत्याग आणि देहत्यागानंतरचा सूक्ष्मातील प्रवास यांचे सुश्री मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

सनातनचे ५३ वे संत पू. (कै.) सीताराम देसाई (वय ८४ वर्षे) यांचा देहत्याग आणि देहत्यागानंतरचा सूक्ष्मातील प्रवास यांचे सुश्री मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

पू. आजोबांचा अहं अत्यल्प असल्यामुळे त्यांचे मन निर्मळ आणि चित्त शुद्ध झाले आहे. त्यांच्यामधील बुद्धीचा अडथळा दूर होऊन त्यांची बुद्धी सात्त्विक आणि सूक्ष्म झाली आहे.

सनातन संस्थेच्या माध्यमातून गुरुकृपायोगानुसार साधना करून साधकांची शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती होण्याच्या संदर्भात देवाने सुचवलेले विचार !

सनातन संस्थेच्या माध्यमातून गुरुकृपायोगानुसार साधना करून साधकांची शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती होण्याच्या संदर्भात देवाने सुचवलेले विचार !

गुरुदेवांनी साधकांच्या आध्यात्मिक अधोगतीचे मर्म ओळखून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चालू केली आहे. ही प्रक्रिया कुरुक्षेत्रात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेसमान आहे.

साधकाने स्वतःच्या साधनेचा आलेख पाहून,  गुरुदेवांवर अतूट श्रद्धा ठेवून आणि सतत कृतज्ञताभावात राहून सतत साधनेचे प्रयत्न वाढवणे अपेक्षित !

साधकाने स्वतःच्या साधनेचा आलेख पाहून, गुरुदेवांवर अतूट श्रद्धा ठेवून आणि सतत कृतज्ञताभावात राहून सतत साधनेचे प्रयत्न वाढवणे अपेक्षित !

शरण आलो मी आपल्या चरणी गुरुदेवा । कृतज्ञताभावात रहाण्या चरणी द्यावा विसावा ।।

उद्योजकांनी आध्यात्मिक साधनेची जोड दिली, तर वैयक्तिक प्रगतीसह राष्ट्रालाही बळकटी देता येईल !

उद्योजकांनी आध्यात्मिक साधनेची जोड दिली, तर वैयक्तिक प्रगतीसह राष्ट्रालाही बळकटी देता येईल !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित लेखमाला !