गुरुकृपा
‘गुरुशिष्यांचे मंगल नाते प्रस्थापित झाल्यानंतर सद्गुरु हेच जणू आरसा होतात आणि त्या आरशात शिष्य स्वतःलाच पाहू लागतो. सद्गुरु रूप आरशाची किमया अशी की, साध्या आरशाप्रमाणे तो ‘जसे असेल, तसे दाखवत नाही’, तर ‘जसे असावे, तसे दाखवतो.
‘गुरुशिष्यांचे मंगल नाते प्रस्थापित झाल्यानंतर सद्गुरु हेच जणू आरसा होतात आणि त्या आरशात शिष्य स्वतःलाच पाहू लागतो. सद्गुरु रूप आरशाची किमया अशी की, साध्या आरशाप्रमाणे तो ‘जसे असेल, तसे दाखवत नाही’, तर ‘जसे असावे, तसे दाखवतो.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी अनेक वर्षांपासून साधकांना सत्संगाची विविध माध्यमे दिली आहेत. हे सर्व सत्संग साधकांच्या उद्धारासाठीच आहेत. गुरुकृपायोगानुसार अष्टांग साधनेच्या अष्टदल-कमलाची, ‘सत्संग’ ही एक सुंदर पाकळी आहे. सत्संगांमुळे आपली कितीतरी पापे, केवढे तरी प्रारब्ध नष्ट होते.
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘कलियुगात नामसाधनेला अनन्यसाधारण महत्त्व अन् आसुरी प्रवृत्तीचे स्वरूप, शौर्य अन् साधना यांचे उत्कृष्ट उदाहरण छत्रपती शिवराय’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा आणि या लेखमालिकेचा अंतिम भाग येथे देत आहोत.
मी माझे शरीर, मन, बुद्धी, अहं आणि इंद्रिये देवाला अपेक्षित अशीच समर्पित केली ना ? तसे न करण्यामागे माझे कोणते षड्रिपू आड आले ?’, यांचे सखोल चिंतन आढावासेवकरूपी नारायणाच्या चरणी प्रांजळपणे मांडणे, म्हणजे आढावा देणे.’
श्री गुरूंनी साधकांना केलेले हे मार्गदर्शन म्हणजे यशस्वी जीवनासाठी दिशादर्शनच होय. गुरूंच्या एका वाक्यात संपूर्ण साधनेचा मार्ग दडलेला असतो. त्यांनी सांगितलेले जो ऐकतो, त्यालाच तो मार्ग गवसतो.
भारतीय परंपरेत गुरूंना केवळ शिक्षक म्हणून नव्हे, तर ज्ञान, शिस्त आणि नैतिक मूल्य यांचे संस्कार करणारे माध्यम म्हणून पाहिले जाते. कठीण प्रसंगी श्रद्धेमुळे मानसिक बळ मिळते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यात भगवान श्री विष्णुसम सामर्थ्य असल्याने हे शक्य होऊ शकले’, असे वाटून मला कृतज्ञता वाटली. यावरून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांनी निर्माण केलेला ‘गुरुकृपायोग’ यांची अद्वितीयता लक्षात येते.
सद्गुरूंनी मानवजातीला खरे सुख देणारे जे ज्ञान, शांती आणि माधुर्य दिले आहे, ते कोट्यवधी जन्मांतील माझे माता-पिता, बंधू-बांधव आणि समस्त देवतासुद्धा देऊ शकत नाहीत.
‘वर्ष २०२५ च्या गुरुपौर्णिमेनंतर भारतभरातील सर्व साधकांसाठी भक्तीसत्संगात विशेष शृंखला चालू करण्यात आली आहे. या शृंखलेत ‘विचारणे, ऐकणे, स्वीकारणे, शिकणे आणि आढावा देणे’ या साधनेच्या पंचसूत्रीच्या संदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. या सत्संगाच्या संदर्भात ईश्वरीय ज्ञानातून मिळालेली माहिती देत आहोत.
पू. आजोबांचा अहं अत्यल्प असल्यामुळे त्यांचे मन निर्मळ आणि चित्त शुद्ध झाले आहे. त्यांच्यामधील बुद्धीचा अडथळा दूर होऊन त्यांची बुद्धी सात्त्विक आणि सूक्ष्म झाली आहे.