पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मृत्यूच्या संदर्भात केलेले अनमोल मार्गदर्शन !

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मृत्यूच्या संदर्भात केलेले अनमोल मार्गदर्शन !

जगात मनुष्याला सर्वांत मोठी भीती वाटत असेल, तर ती संकटांची आणि यमराजाच्या मृत्यूची; परंतु तो हा विचार करत नाही की, आपण पृथ्वीवर पूर्वकर्मांनुसार भोग भोगायला आलेलो आहोत.

वर्ष २०२१ च्या गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून साधिकेला शिकायला मिळालेले सूत्र

वर्ष २०२१ च्या गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून साधिकेला शिकायला मिळालेले सूत्र

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी ‘व्हिडिओ कॉल’ करून देहली सेवाकेंद्रातील साधकांना अनमोल मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेले सूत्र पुढे दिले आहे.

वर्ष २०२१ च्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवामधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाविषयी धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांनी व्यक्त केलेले अभिप्राय !

वर्ष २०२१ च्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवामधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाविषयी धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांनी व्यक्त केलेले अभिप्राय !

हिंदुत्वाचे कार्य करत असतांना मला आज साधनेचे महत्त्व कळले. आजपर्यंत मला ‘हिंदुत्वाचे कार्य करणे, म्हणजेच साधना आहे’, असे वाटायचे. हा विचार अयोग्य होता, हे आज लक्षात आले. यापुढे हिंदुत्वाचे कार्य करतांना साधनेकडे लक्ष देईन.

चित्तशुद्धीसाठी एक वेगळा विचार !

चित्तशुद्धीसाठी एक वेगळा विचार !

प्रत्येक इंद्रियाकडून अयोग्य कृती न होण्याची दक्षता बाळगली तर ‘दम’ म्हणजे इंद्रियनिग्रह साधेल. पुढे हे अंगवळणी पडले की अयोग्य कृतीचा विचार मनात येताच तो चुकीचा असल्याचे भान होईल. ह्याने पुढची पायरी ‘शम’ अर्थात् मनोनिग्रह साधेल.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘प्रपंच केला, तरी मनस्ताप आहे आणि परमार्थ केला, तर मनस्ताप अधिक आहे; परंतु परमार्थ केल्याचे फळ मेल्यावर मिळते. जीव चांगल्या मार्गाला, देवांना भेटायला जातो आणि मुक्त होतो. जन्म-मृत्यूचे ८४ लक्ष फेरे चुकवतो.’

व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन

व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन

व्यष्टी आणि समष्टी साधनेविषयी असणारे गैरसमज, सेवेइतकेच व्यष्टी साधनेला प्राधान्य देण्याचे महत्त्व, दायित्व घेऊन साधना करण्याचे महत्त्व, साधनेत येणारे अडथळे आणि मनात येणारे प्रश्न यांविषयी सद्गुरु राजेंद्रदादांनी मार्गदर्शन करणे आणि सर्व साधकांना त्यातून शिकायला मिळणे.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेल्या स्वयंसूचना घेतल्यावर कु. मेधा सहस्रबुद्धे  यांना जाणवलेली सूत्रे

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेल्या स्वयंसूचना घेतल्यावर कु. मेधा सहस्रबुद्धे  यांना जाणवलेली सूत्रे

शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास व मनात नकारात्मक विचार येऊन स्वयंसूचना वाचू नयेत’, असे वाटणे. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेल्या स्वयंसूचना, नामजप करून आणि देवाला प्रार्थना करून सूचना वाचण्यास आरंभ केल्यावर लाभ होऊ लागणे.

गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदु धर्माची महानता जगात प्रस्थापित करणारे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात रामकृष्ण परमहंस गुरु म्हणून आले आणि त्यांच्याकडून महान कार्य करवून घतले

सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपाछत्राखाली साधना करणारा जीवच भीषण आपत्काळात तरून जाईल !

सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपाछत्राखाली साधना करणारा जीवच भीषण आपत्काळात तरून जाईल !

गुरुपौर्णिमेला १ सहस्र पटींनी गुरुतत्त्व कार्यरत असते. अन्य काळात सहस्रो वर्षे साधना केल्यानंतर जे फळ मिळते, तेच फळ संधीकाळामध्ये काही काळ साधना केल्याने मिळते. त्यातही श्रीमन्नारायणाच्या मार्गदर्शनाखाली राहून साधना करायला मिळते.