‘सात्त्विक रांगोळ्या’ या ग्रंथातील रांगोळीमुळे लोकांमध्ये परिवर्तन होऊन त्यांनी गणेशोत्सवातील चुकीच्या गोष्टी बंद करणे
‘सात्त्विक रांगोळ्या’ या ग्रंथातील गणेशतत्त्वाची रांगोळी काढल्यावर लोकांनी रांगोळीचे कौतुक करणे आणि गुलाल अन् चुरमुरे टाकणे बंद करणे