महाशिवरात्र
एक निर्दयी आणि महापापी व्याध होता. एके दिवशी तो मृगयेसाठी निघाला असतांना वाटेत त्याला शिवाचे देऊळ दिसले. तो महाशिवरात्रीचा दिवस असल्याने त्या ठिकाणी भक्त पूजा, भजन, कीर्तन करत असलेले त्याने पाहिले.
एक निर्दयी आणि महापापी व्याध होता. एके दिवशी तो मृगयेसाठी निघाला असतांना वाटेत त्याला शिवाचे देऊळ दिसले. तो महाशिवरात्रीचा दिवस असल्याने त्या ठिकाणी भक्त पूजा, भजन, कीर्तन करत असलेले त्याने पाहिले.
शिवालयात असणारा नंदी हे शिवाचे वाहन आहे. शिवपिंडीचे दर्शन घेण्याआधी नंदीचे दर्शन घ्यावे. नंदीचे दर्शन घेतल्याने सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. यामुळे नंतर पिंडीचे दर्शन घेतांना, भक्ताला शिवाकडून येणार्या शक्तीशाली लहरी पेलण्याची क्षमता प्राप्त होते.
सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेले सर्व ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्या ‘ए ४’ आकारातील अद्ययावत सूची प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या सूची दोन प्रकारांत उपलब्ध आहेत.
या लघुग्रंथाची थोडक्यात ओळख व्हावी, यासाठी त्याचे मनोगत येथे प्रसिद्ध करत आहोत. हे सर्वच ग्रंथ दैनंदिन जीवनात उपयुक्त असल्याने वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत. तसेच ‘या ग्रंथांविषयी समाजात अधिकाधिक जागृती करून सामाजिक बांधिलकी जपण्यासह समाजऋणही फेडावे’, ही नम्र विनंती !
परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘‘आता धर्मरथाचे चैतन्य संतांइतकेच झाले आहे.’’ त्या वेळी त्यांनी धर्मरथाचे चित्रीकरण करायला, तसेच त्याची छायाचित्रे काढायला सांगितले. हे वृत्त मला आणि सहसाधकांना समजल्यावर पुष्कळ कृतज्ञता वाटून भावाश्रू आले.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देवगड तालुक्यातील ‘पडेल’ या उपकेंद्रात सलग १५ दिवस ग्रंथविक्रीची मोहीम राबवण्यात आली होती.
साधकांनो, वाचकाला सर्वांगस्पर्शी ज्ञानभांडार देणारे सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ अधिकाधिक वाचनालयांपर्यंत पोचवून गुरुकार्याचा प्रसार करा !’
आठ दिवसांतच माझ्या बहिणीचा मला दूरभाष आला. ती म्हणाली, ‘‘मी तो ग्रंथ देवघरात ठेवला आहे. मला त्या ग्रंथाकडे सारखे पहावेसे वाटते. हा ग्रंथ पुष्कळच छान आहे.’’
परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच सनातनचे ग्रंथ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावेत, यासाठी २०० ते ४७० कि.मी. प्रवास करत होतो. तरी कधी थकवा नाही, भीती ही वाटली नाही.
सध्या राष्ट्र आणि हिंदु धर्म यांची स्थिती केविलवाणी झाली आहे. धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करायचे असेल, तर त्याविषयी समाजात वैचारिक क्रांतीची ज्वाला भडकणे आवश्यक आहे. याविषयी प्रबोधन करणारी, प्रत्येक राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी यांनी वाचावी अशी ग्रंथमालिका !