लोकशाहीतील निवडणुका !
भारतातील निवडणुकीची प्रक्रिया भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक !
भारतातील निवडणुकीची प्रक्रिया भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक !
एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी भरसभेत पोलिसांना धमकावले !
पोलिसांकडून गुन्हा नोंद
हा आकडा वर्ष २०१८ मधील विधानसभांच्या निवडणुकींत झालेल्या जप्तीच्या रकमेच्या ७ पट आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणार्या भारतात असे वर्षानुवर्षे घडत आहे, हे भारतियांना लज्जास्पद !
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे हिंदु उमेदवार विवेक रामास्वामी यांचे कथन !
भारतामध्ये राजकीय पक्षांना ‘माहितीच्या अधिकारातून’ सूट देणे आणि त्यांच्या उत्पन्न-खर्चाचा दर्जा गोपनीय ठेवण्याची अनुमती देणे, म्हणजे त्यांना भ्रष्टाचाराचा विशेषाधिकार देण्यासारखे आहे.
काय आहे ‘इलेक्टोरल बाँड व्यवस्था’ ? राजकीय पक्ष निधी उभारण्यासाठी जनतेला या व्यवस्थेच्या माध्यमातून आवाहन करू शकतात की, तिने राजकीय पक्षांना निधी द्यावा. हे ‘बाँड्स’ १ सहस्र रुपयांपासून १ कोटी रुपयांपर्यंत विकत घेता येतात. ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या काही शाखांमध्येच ही व्यवस्था करण्यात आली आहे. हा निधी कुणाकडून आला आहे ? हे राजकीय पक्षांपासूनही गोपनीय … Read more
नक्षलवादाची कीड आता शेवटची घटका मोजत आहे. त्यामुळे तिच्यावर जोरकसपणे आक्रमण करून ती नष्ट करणेच आवश्यक !
अमित शहा यांनी मध्यप्रदेशात भाजपला निवडून दिल्यास श्री रामल्लाच्या दर्शनासाठी विनामूल्य नेण्याची घोषणा केली.
‘मनोज जरांगे पाटील यांना ‘असे कोणतेही आरक्षण कधीही मिळणार नाही’,निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव का होत आहेत ? हे लवकरच पुढे येईल’,- राज ठाकरे .
या नियमाचे उल्लंघन करणार्यांना ६ मास कारावास किंवा ५ सहस्र रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.