‘ड्रग्ज’विरोधी (अमली पदार्थविरोधी) कारवाया आणि कायद्यातील सुधारणा !

विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात आवर्जून चर्चेला येणार्‍या काही विषयांमध्ये ‘अमली पदार्थांची तस्करी’ हा एक विषय आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही एका लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय पुन्हा चर्चेला आला. या वेळीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिले; परंतु या वेळी राज्यातील अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आधुनिक पद्धतीचा उपयोग आणि अमली पदार्थविरोधी कारवायांतील कच्चे दुवे यांविषयी गृहमंत्र्यांनी … Read more

Boycott Sunburn : ‘सनबर्न’ला पर्यटन खात्याची अनुमती; मात्र ३१ डिसेंबरला ‘सनबर्न’ नाहीच !

सर्व यंत्रणा कार्यरत राहूनही ‘सनबर्न’मध्ये अमली पदार्थांचा वापर झाल्यास त्याचे दायित्व कोण घेणार ?

सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव !

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी १९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला.

संपादकीय : महाराष्‍ट्राचा पंजाब होणार ?

अमली पदार्थांच्‍या आहारी गेलेल्‍या तरुणांचे पुनर्वसन करणे, हा पंजाब सरकारसमोरील गंभीर प्रश्‍न आहे. भविष्‍यात अशीच स्‍थिती महाराष्‍ट्राची झाली तर…? असे होऊ नये, यासाठी थोर संत आणि वीर योद्धे यांच्‍या भूमीला लागलेली अमली पदार्थरूपी कीड नष्‍ट करण्‍यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक !

महाराष्‍ट्रात गुटखाबंदी केवळ कागदावरच आहे का ?

देश महासत्तेकडे वाटचाल करत असतांना सावधानता बाळगणे आवश्‍यक आहे. गुटखा तस्‍करी आणि विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई आवश्‍यक आहे.

‘ड्रग्‍ज’च्‍या विरोधात विरोधकांचे आंदोलन !

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्‍या नेतृत्‍वाखाली महाविकास आघाडीच्‍या आमदारांनी विधानभवनाच्‍या पायर्‍यांवर विरोधकांनी घोषणा दिल्‍या.

‘पुष्पा २’ चित्रपटामध्ये दारू आणि तंबाखू यांचे विज्ञापन करण्यास अभिनेते अल्लू अर्जुन यांचा नकार !

अशा प्रकारचे कोट्यवधी रुपयांचे विज्ञापन नाकारणारे किती अभिनेते, खेळाडू किंवा नामांकित लोक आज भारतात आहेत ?

राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अँटी नार्काेटिक टास्क फोर्स’ स्थापन करणार !  – देवेंद्र फडणवीस

कायद्यातील काही अडचणींमुळे अमली पदार्थविरोधी कारवायांना मर्यादा पडतात. यामध्ये गुन्हा सिद्ध झाला, तरच आपल्याला कारवाई करता येते.

गोव्याभोवतीचा अमली पदार्थांचा विळखा आणखी घट्ट : ‘सनबर्न’ला थारा नकोच !

मागील काही वर्षांमध्ये गोव्यातील शहरी भागासमवेत ग्रामीण भागांमध्येही पोलिसांनी धाडी घालून अमली पदार्थ जप्त केले आहेत.

रायगड येथून वर्षभरात ८ सहस्र किलो गांजा, २१९ किलो चरस आणि ३१४ किलो मेफेड्रॉन जप्त !

ही संख्या पहाता समाज किती मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन झाला आहे, हेच यातून लक्षात येते ! व्यसनांचा वाढता विळखा नष्ट करण्यासाठी सरकार आणि प्रशासन यांनी ठोस पावले उचलायला हवीत !