दुचाकी चालवतांना ‘हेल्मेट’ घातल्यावरही होऊ शकतो दंड !
या जोडीलाच वाहन ‘ओव्हरलोडेड’, म्हणजे अतिरिक्त भार वाहून नेत असेल, तर चालकाला २० सहस्र रुपये एवढा दंडही होऊ शकतो. यासह चालकाला प्रति टन २ सहस्र रुपयांचा अतिरिक्त दंडही भरावा लागू शकतो.
या जोडीलाच वाहन ‘ओव्हरलोडेड’, म्हणजे अतिरिक्त भार वाहून नेत असेल, तर चालकाला २० सहस्र रुपये एवढा दंडही होऊ शकतो. यासह चालकाला प्रति टन २ सहस्र रुपयांचा अतिरिक्त दंडही भरावा लागू शकतो.
औरंगजेबाने काशी विश्वेश्वर मंदिराचा काही भाग पाडून तेथे ज्ञानवापी मशीद उभी केली; मात्र ते तेथील धार्मिक स्वरूप पालटू शकले नाहीत; कारण तेथे शृंगारगौरी, भगवान श्री गणेश आणि अन्य हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती आजही आहेत. त्यामुळे ही जागा मशीद नाही, अशी माहिती हिंदु पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली.
नवी देहली येथील ‘औरंगजेब लेन’ लिहिलेल्या फलकावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘बाबा विश्वनाथ मार्ग’ असे भित्तीपत्रक चिकटवले आहे. ‘औरंगजेब हा देशावरचा काळा डाग आहे’, असे विधान देहली भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष वासू रखड यांनी केले आहे.
इस्रोला खासगी लोकांसाठी मोकळीक दिल्यानंतर ही नोंदणी झाली आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपग्रहांना अंतराळात पाठवण्याची संधी देण्याची योजना आहे’, अशी माहिती डॉ. सिंह यांनी दिली.
केंद्र सरकारने हिंदूच्या देवतांचा अवमान करणार्यांवर पोलिसांकडून स्वतःहून कारवाई करण्याचा आणि कठोर शिक्षा करण्याचा कायदा बनवून अशा घटना रोखाव्यात, असेच हिंदूंना वाटते !
देहलीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी १८ मे या दिवशी त्यांच्या पदाचे अचानक त्यागपत्र दिले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे त्यांनी त्यागपत्र पाठवले
लॅन्सेट नियतकालिकाचे याआधीचे अहवालही वादग्रस्त होते. ‘भारताशी संबंधित ही आकडेवारीही फुगवून तर सांगितली नाही ना ?’, याची सरकारने चौकशी करून याचे खंडण करणे आवश्यक !
या प्रकरणी दया याचिका राष्ट्रपतींकडे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुटकेचा आदेश दिला आहे.
आता हिंदूंमध्ये जागृती होऊ लागल्याने ‘ही धार्मिक स्थळे परत मिळावीत’, अशी मागणी ते करू लागले आहेत. हे लक्षात घेऊन आता केंद्र सरकारनेच या सर्व वास्तू हिंदूंना परत मिळण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !
न्यायालयाने सरकारचे कान पिळण्यासह अशा बांधकामांना संमत्ती देणार्यांवरही कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !