देहलीच्या आमदारांच्या वेतनात ६७ टक्के, तर मुख्यमंत्र्यांच्या वेतनात १३६ टक्क्यांची वाढ !
इतकी वाढ झाल्यानंतरही हे आमदार किती काम करतात ? त्यांच्या कामाचा जनतेला, देशाला किती लाभ झाला, याचा आढावा कोण घेणार ? सर्वसामान्य कर्मचार्यांनी काम केले नाही, तर त्यांना जाब विचारला जातो, तसे यांना कोण जाब विचारतो का ?