खलिस्तानचा खरा शत्रू भारत नाही, तर पाकिस्तान आहे !
पाकची गुप्तचर संस्था आयएस्आय अमृतपाल याचा हत्यार म्हणून वापर करत आहे; मात्र ती कायमस्वरूपी त्याचा वापर करणार नाही.
पाकची गुप्तचर संस्था आयएस्आय अमृतपाल याचा हत्यार म्हणून वापर करत आहे; मात्र ती कायमस्वरूपी त्याचा वापर करणार नाही.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक इक्बाल दुर्रानी यांनी सामवेदाचे उर्दू भाषेत भाषांतर केले आहे. या पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे.
जनतेमध्ये मतदानाविषयी असलेल्या उदासीनतेमागे कोणती कारणे आहेत, याचाही विचार करणे आवश्यक आहे. जनता मोठ्या प्रमाणात ‘नोटा’ला मत देत असल्याचेही दिसून येत आहे.
कॉलेजियम’ची अनुमती न मिळाल्याने देशातील उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींची २१६ पदे रिक्त आहेत, अशी माहिती केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत दिली. कॉलेजियम ही प्रणाली न्यायमूर्तींची नियुक्ती आणि स्थानांतर यांच्याशी संबंधित आहे.
‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या (सी.एन्.आय.च्या) देशभरातील ११ कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) १६ मार्च या दिवशी धाडी घालण्यात आल्या.
अशांना जीवनाचे महत्त्व आणि त्यातील संकटांना सामोरे जाण्याविषयी शिकवण्यात न आल्याचाच हा परिणाम आहे ! हिंदु राष्ट्रात प्रत्येकाला साधना शिकवण्यात येईल, त्यामुळे कुणी आत्महत्या करणार नाही !
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध रोखवण्यासाठी पंतप्रधान मोदी सर्वांत विश्वासार्ह नेते आहेत अन् ते जगभरात शांतात प्रस्थापित करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
सध्या देशात ४ सहस्र ६२३ कोरोना रुग्णांवर उपचार चालू आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ५ लाख ३० सहस्र ७९० रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
दक्षिणेतील चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते रामचरण आणि त्यांची पत्नी उपासना बाहेर जातांना समवेत छोटे मंदिर ठेवतात. ‘यातून आम्हाला ऊर्जा मिळत असून भारताशी जोडून रहाण्याची प्रेरणा मिळते’, असे या दोघांनी म्हटले आहे.
कुंभपर्वामध्ये कोट्यवधी लोक सहभागी होतात. त्यात सहस्रो परकीय पर्यटक येतात. पण कुंभपर्वात सहभागी होणार्या कुणाला ‘हिंदु व्हा’, असे सांगितले जाते का ? ही उदारतेची आणि महानतेची सर्वोच्चता आहे.