भारत-चीन सैनिकी स्तरावरील चर्चेत सीमेवर शांतता राखण्यावर एकमत
चीनने सीमेवर शांतता राखण्याविषयी सहमती दर्शवली असली, तरी त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नसल्याने भारताला नेहमीच सतर्क रहावे लागणार आहे !
चीनने सीमेवर शांतता राखण्याविषयी सहमती दर्शवली असली, तरी त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नसल्याने भारताला नेहमीच सतर्क रहावे लागणार आहे !
केंद्रशासनाने युवा पिढीची स्थिती पाहून अशा प्रकारचा अभ्यासक्रम आणला, हे स्तुत्य पाऊल आहे. यासह युवा पिढीला साधना शिकवून तिच्याकडून ती करून घेतली, तर तिच्या जीवनातील अनेक समस्या ती स्वत: सोडवण्यास सक्षम बनेल !
देहली पोलिसांनी खलिस्तानी आतंकवादी अर्श डल्लाच्या जवळच्या २ साथीदारांना येथे अटक केली. हे दोघे आरोपी पंजाबमध्ये मोठा घातपात घडवण्याच्या सिद्धतेत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्रे आणि हातबाँब जप्त केले आहेत.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ११ ऑक्टोबर या दिवशी उत्तरप्रदेश, देहली, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि तमिळनाडू या ६ राज्यांमध्ये पी.एफ्.आय. (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) च्या १२ ठिकाणी धाडी घातल्या.
घोटाळेबाज चिनी आस्थापनांवर भारतात बंदी घालून त्यांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे !
भारत पुढील २०-२५ वर्षांत अंतराळात स्वत:चे ‘स्पेस स्टेशन’ स्थापेल. गगनयान मोहिमेनंतर ‘स्पेस स्टेशन’ (अंतराळातील स्थानक) बनवण्याचे काम हाती घेण्यात येईल.
मनुष्य जीवनातील ८० टक्के समस्या आध्यात्मिक स्वरूपाच्या असतात. त्यामुळे त्यांची उत्तरे अर्थातच अध्यात्मशास्त्रच देऊ शकते. अध्यात्माविषयी काडीचेही ज्ञान नसणारे काही डॉक्टर यास विरोध करतात, यात काय आश्चर्य ?
देहली उच्च न्यायालयाचे अभिनंदन ! न्यायालयाने अशाच प्रकारच्या आणि याहून अधिक कठोर शिक्षा उद्दाम पोलिसांना केल्यास त्यांच्या थोडातरी पालट होईल, अशी अपेक्षा !
याचिकाकर्ते अशोक पांडे यांनी मागणी करतांना म्हटले हेते की, या माध्यमातून लोक रामसेतूचे दर्शन घेऊ शकतील. यासह रामसेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणीही या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती.
या ३ आतंकवाद्यांनी गोव्यानजीकच्या कर्नाटक राज्यातील वनक्षेत्रात बाँबस्फोटाची चाचणी केली होती; मात्र या वेळी आतंकवाद्यांनी गोव्यात प्रवेश केला नव्हता. या प्रकरणी देहली पोलिसांकडून आम्हाला अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.