गोतस्करांकडून गोरक्षकांवरील आक्रमणाच्या विरोधात नांदेड बंद !

महाराष्ट्रात गोतस्कर हे गोरक्षकांवर आक्रमण करून ठार मारतात, हे संतापजनक. वास्तविक गोतस्करांच्या कारवायांवर आळा घालण्याची मागणी करण्यासाठी ‘बंद’ पाळण्याची वेळ गोप्रेमींवर येऊ नये, असेच हिंदूंना वाटते !

अखंड भारतासाठी गोहत्या थांबवणे आवश्यक ! – सतीश कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष, गौरक्षा दल

देशात गोहत्या चालू झाली, तेव्हापासून अखंड भारताचे तुकडे झाले. गोमाता ही धरतीमातेचे रूप आहे. ज्या भूमीवर तिचे तुकडे होतील, त्या भूमीचेही तुकडे होतील. त्यामुळे अखंड भारत हवा असेल आणि त्याचे विभाजन थांबवायचे असेल, तर गोहत्या थांबवणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले

हरियाणातील धर्मांधांच्या वाढत्या हिंदुविरोधी कारवायांना तोंड देणे श्रीकृष्णाच्या कृपेने शक्य ! – कृष्ण गुर्जर, प्रांत सुरक्षा प्रमुख, बजरंग दल, हरियाणा

बजरंग दलाने धर्मांधांनी बांधलेल्या अवैध मशिदी आणि मजार यांचे अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला. यासमवेतच दलाने लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, गोरक्षण, दलित अन्याय निवारण आदींसाठी कार्य केले.

पुणे येथे २ वेगवेगळ्‍या ठिकाणी गोरक्षकांच्‍या सतर्कतेमुळे गोमांस वाहतूक करणारे कह्यात !

दुसर्‍या एका प्रकरणात १७ जून या दिवशी जनवाडी गोखलेनगरमध्‍ये गोमांस विक्री चालू असल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर गोरक्षकांनी कसायाला पकडले. त्‍या वेळी त्‍याने मुसलमानांचा जमाव एकत्रित करण्‍यास चालू केले. तेव्‍हा गोरक्षकांनी जनवाडी पोलिसांचे साहाय्‍य घेऊन गोमांसाने भरलेली गोणी उघडली. त्‍यामध्‍ये गायीचे तोंड, धड, पाय आढळून आले.

सोलापूर येथील गोरक्षकांनी वाचवले ७ गोवंशियांचे प्राण !

विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांच्या गोरक्षकांनी १६ जून या दिवशी ७ गोवंशियांचे प्राण वाचवले. गोरक्षकांनी भाग्यनगर रस्ता येथे थांबून पोलिसांच्या साहाय्याने गोवंशीय असलेले वाहन पकडले.

गोवंशियांना पशूवधगृहाकडे घेऊन जाणारा टेेंपो पोलिसांनी पकडला !

दाटीवाटीने गोवंशियांना कोंबून त्‍यांना पशूवधगृहाकडे नेणारा टेंपो तळबीड (जिल्‍हा सातारा) पोलिसांनी पकडला. याविषयी महेश चव्‍हाण यांच्‍यावर प्राणी संरक्षण अधिनियम १६६ च्‍या कलम ९ अन्‍वये गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे.

हिंदुत्वनिष्ठांच्या प्रयत्नांमुळे  धर्मांधाला विकलेली गाय मूळ हिंदु मालकाकडे परत !

हिंदुत्वनिष्ठ युवकांनी मालकाला ‘त्या गायीचे पुढे काय होते ? गोवंश कसा संपत चालला आहे ? आणि त्याला आपणच त्याला कसे कारणीभूत आहोत ?’, याविषयी प्रबोधन केले.

छत्रपती संभाजीनगर येथे गोवंशियांच्या वाहतुकीचा ट्रक अडवणार्‍या भाजप कार्यकर्त्यावर धर्मांधांचे जीवघेणे आक्रमण !

कत्तलीच्या उद्देशाने गोवंशियांची वाहतूक केली जात असल्याच्या संशयावरून ट्रक अडवणारे भाजपचे कार्यकर्ते कुणाल खरात यांच्यावर चाकू आणि तलवारी यांनी जीवघेणे आक्रमण करण्यात आले.

दौंड (पुणे) येथे फैजान कुरेशी १ गाय आणि १६ वासरे घेऊन पसार

३ गायींचा जीव वाचवण्यात गोरक्षकांना यश

पिंपळगाव बसवंत (जिल्हा नाशिक) येथे दीड सहस्र किलो गोमांस जप्त !

मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाटा शिवारात जवळपास दीड सहस्र किलो गोमांस घेऊन जाणारे पिकअप वाहन गोरक्षक आणि पोलीस यांनी पकडले.