
श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) – येथील इराणी गल्लीतील श्रीरामपूर न्यायालयाच्या समोरील एका पटांगणामध्ये १४ लहान गोवंशियांना कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आले होते. याची बातमी १९ नोव्हेंबर या दिवशी ‘शिवप्रहार’ संघटनेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर (चंदू) आगे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन या गोवंशियांची सुटका केली. ‘शिवप्रहार’चे मावळे आणि श्रीरामपूर शहर पोलीस यांंच्या साहाय्याने या गोवंशियांना कह्यात घेऊन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. (राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा लागू असूनही कायद्याची कडक कार्यवाही होत नसल्यानेच सर्वत्र गोहत्या होऊन गोमांसाची अवैध वाहतूक चालू आहे ! – संपादक)
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
विनोदवीर प्रणित मोरे याची क्षमायाचना; सेजल पवारला १५ दिवसांसाठी सक्तीची रजा !