वानवडी (पुणे) येथे गोमांस वाहतूक करणार्या वाहनातून १२ गोवंशियांचे मांस पकडले !
गोवंश हत्याबंदी कायदा असूनही गोवंश हत्या थांबलेली नाही ! माता म्हणून पूजल्या जाणार्या गोमातेचे रक्षण कायमचे होण्यासाठी हिंदूंचे राष्ट्र निर्माण व्हावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !