भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचा नाश करण्यासाठी धर्मश्रद्धेचा उपयोग करण्याची इच्छाशक्ती हवी !

‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ होण्यासाठी देशात हिंदु राष्ट्राची स्थापना होणे अपरिहार्य आहे !

परमबीर सिंह यांनी आतंकवादी कसाब याचा दूरभाष लपवला !

निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त समशेर खान पठाण यांचा खळबळजनक आरोप : पठाण यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसह त्यांनी हा गंभीर प्रकार आतापर्यंत का उघड केला नाही ? याचीही चौकशी झाली पाहिजे !

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडून ९४० कोटी रुपयांची रामनगर साखर कारखान्याची भूमी हडपण्याचा प्रयत्न ! – किरीट सोमय्या, नेते, भाजप

माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना येथील साखर कारखानाच्या खरेदीत अपव्यवहार केला आहे, या प्रकरणी ईडी’कडून चौकशी चालू आहे – किरीट सोमय्या

बनावट स्वाक्षरी करून महापालिकेची ९९ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस !

स्मशानभूमीतील विजेची कामे पूर्ण केल्याचे भासवून आणि महानगरपालिकेतील अधिकार्‍यांच्या बनावट स्वाक्षर्‍या करून पालिका कर्मचार्‍याने ९९ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.

भ्रष्ट आणि अत्याचारी पोलिसांना न ओळखणारे किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे सहकारी पोलीस हेही अप्रत्यक्षरित्या भ्रष्टच !

सर्वसाधारणपणे पोलीस खात्यातील किमान ८० टक्के पोलीस तरी भ्रष्ट आहेत. पोलीस आणि भ्रष्टाचार यांत असलेली गुंतागुंत पुढील लेखाद्वारे उलगडली आहे.

गेहलोत यांचे नक्राश्रू !

राजस्थान सरकारला खरेच भ्रष्टाचारमुक्त राज्य करायचे असेल, तर हिंदुद्वेष सोडून देऊन समाजाला नीतीमान करण्यासाठीही प्रयत्नरत रहावे लागेल, अन्यथा भ्रष्टाचाराविषयीचे गेहलोत यांचे केवळ नक्राश्रूच ठरतील !

राजस्थान में शिक्षकों ने मुख्यमंत्री गेहलोत के सामने माना कि स्थानांतरण के लिए उन्हें रिश्वत देनी पडती है !

कांग्रेस के राज में केवल भ्रष्टाचार ही होता है !

काँग्रेसच्या राज्यातील भ्रष्टाचार जाणा !

‘राजस्थानमध्ये शिक्षकांना स्थानांतर करून घेण्यासाठी लाच द्यावी लागते’, हे राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समोर शिक्षकांनी मान्य केले.

राजस्थानमध्ये स्थानांतर करून घेण्यासाठी सरकारी शिक्षकांना द्यावी लागते लाच !

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या प्रश्‍नावर शिक्षकांनी दिली स्वीकृती !

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील अडीच सहस्र ठेवीदारांच्या ४९ कोटी रुपयांच्या ठेवीचे वितरण !

रिझर्व बँकेने या बँकेवर आर्थिक निर्बंध लावल्याने ठेवीदारांना खात्यातून १ सहस्त्र रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यावर मर्यादा आल्या होत्या. ठेव विमा महामंडळाकडून निधी प्राप्त झाल्याने या बँकेतील ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्यात येत आहेत.