भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचा नाश करण्यासाठी धर्मश्रद्धेचा उपयोग करण्याची इच्छाशक्ती हवी !
‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ होण्यासाठी देशात हिंदु राष्ट्राची स्थापना होणे अपरिहार्य आहे !
‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ होण्यासाठी देशात हिंदु राष्ट्राची स्थापना होणे अपरिहार्य आहे !
निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त समशेर खान पठाण यांचा खळबळजनक आरोप : पठाण यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसह त्यांनी हा गंभीर प्रकार आतापर्यंत का उघड केला नाही ? याचीही चौकशी झाली पाहिजे !
माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना येथील साखर कारखानाच्या खरेदीत अपव्यवहार केला आहे, या प्रकरणी ईडी’कडून चौकशी चालू आहे – किरीट सोमय्या
स्मशानभूमीतील विजेची कामे पूर्ण केल्याचे भासवून आणि महानगरपालिकेतील अधिकार्यांच्या बनावट स्वाक्षर्या करून पालिका कर्मचार्याने ९९ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.
सर्वसाधारणपणे पोलीस खात्यातील किमान ८० टक्के पोलीस तरी भ्रष्ट आहेत. पोलीस आणि भ्रष्टाचार यांत असलेली गुंतागुंत पुढील लेखाद्वारे उलगडली आहे.
राजस्थान सरकारला खरेच भ्रष्टाचारमुक्त राज्य करायचे असेल, तर हिंदुद्वेष सोडून देऊन समाजाला नीतीमान करण्यासाठीही प्रयत्नरत रहावे लागेल, अन्यथा भ्रष्टाचाराविषयीचे गेहलोत यांचे केवळ नक्राश्रूच ठरतील !
कांग्रेस के राज में केवल भ्रष्टाचार ही होता है !
‘राजस्थानमध्ये शिक्षकांना स्थानांतर करून घेण्यासाठी लाच द्यावी लागते’, हे राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समोर शिक्षकांनी मान्य केले.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या प्रश्नावर शिक्षकांनी दिली स्वीकृती !
रिझर्व बँकेने या बँकेवर आर्थिक निर्बंध लावल्याने ठेवीदारांना खात्यातून १ सहस्त्र रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यावर मर्यादा आल्या होत्या. ठेव विमा महामंडळाकडून निधी प्राप्त झाल्याने या बँकेतील ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्यात येत आहेत.