हरवलेल्या मुलाच्या शोधासाठी पोलिसांकडून पैशांची मागणी !
असे पोलीस पोलीस विभागाला कलंकच आहेत. अशांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे.
असे पोलीस पोलीस विभागाला कलंकच आहेत. अशांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे.
भ्रष्टाचाराने पोखरलेली पोलीस यंत्रणा !
शुल्क भरण्यासाठी आग्रह धरून कागदपत्रांचीसुद्धा अडवणूक करण्यात येत आहे, अशा तक्रारी अनेक विद्यार्थी आणि पालक यांनी सरकारकडे, तसेच राज्यातील समाजकल्याण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे केल्या आहेत.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी येथील ‘शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी रामनगर साखर कारखाना खरेदी, तसेच कारखान्यांच्या भूमीत भ्रष्टाचार केला आहे’, असा आरोप काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता.
‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ होण्यासाठी देशात हिंदु राष्ट्राची स्थापना होणे अपरिहार्य आहे !
निवृत्त साहाय्यक पोलीस आयुक्त समशेर खान पठाण यांचा खळबळजनक आरोप : पठाण यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसह त्यांनी हा गंभीर प्रकार आतापर्यंत का उघड केला नाही ? याचीही चौकशी झाली पाहिजे !
माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना येथील साखर कारखानाच्या खरेदीत अपव्यवहार केला आहे, या प्रकरणी ईडी’कडून चौकशी चालू आहे – किरीट सोमय्या
स्मशानभूमीतील विजेची कामे पूर्ण केल्याचे भासवून आणि महानगरपालिकेतील अधिकार्यांच्या बनावट स्वाक्षर्या करून पालिका कर्मचार्याने ९९ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.
सर्वसाधारणपणे पोलीस खात्यातील किमान ८० टक्के पोलीस तरी भ्रष्ट आहेत. पोलीस आणि भ्रष्टाचार यांत असलेली गुंतागुंत पुढील लेखाद्वारे उलगडली आहे.