जे चीन बोलू शकतो, ते भारताला इतकी वर्षे का बोलता आले नाही ? भारतातील आतंकवाद नष्ट न करता येणारा भारत असे बोलत नाही, यात आश्चर्य ते काय !
पाकमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात चीनचे ९ अभियंते आणि कामगार ठार झाले होते.
पाकमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात चीनचे ९ अभियंते आणि कामगार ठार झाले होते.
कालपर्यंत पाकमधील आतंकवाद्यांना संयुक्त राष्ट्रांमध्ये पाठीशी घालणार्या चीनलाच आता पाकमधील आतंकवादी डोळे दाखवू लागल्याने चीनला आता खरी स्थिती लक्षात आली असेल, अशी अपेक्षा !
चीन संपूर्ण पाकवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतांना अशा प्रकारची वरवरची कारवाई करून पाक काहीही साध्य करू शकणार नाही, हे पाकला लक्षात येईल, तो सुदिन !
६ चिनी नागरिकांचा समावेश
चीनने पाकमधील आतंकवादाला प्रोत्साहन दिले. त्याचे परिणाम त्याला भोगावे लागत आहेत. या घटनेनंतर तरी चीन शहाणा होईल का, ते पहावे लागेल !
भारताचा आणि भारतियांचा विरोध दर्शवण्याचा सतत प्रयत्न करणारा चीन !
भारतियांची फसवणूक करणार्या टोळ्या चीनमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना भारतातील चोर साहाय्य करतात, हे संतापजनक !
तालिबान आणि चीन यांची ‘मैत्री’ भारताला घातक असून भारताने त्यादृष्टीने आतापासूनच आक्रमक धोरण अवलंबायला हवे !
युद्धखोर चीनला धडा शिकवण्यासाठी भारतानेही सर्वतोपरी सिद्धता करणे किती आवश्यक आहे, हे यातून स्पष्ट होते !
या आर्थिक महामार्गाच्या नावाखाली चीन अफगाणिस्तानलाही गिळंकृत करणार, हेच खरे ! अशा चीनपासून भारताने सावध रहाणे आवश्यक !
श्रीलंकेच्या नागरिकांनी चीनच्या विरोधात संघटित होऊन त्याला हाकलून लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अन्यथा चीनने श्रीलंकेला गिळंकृत केल्यास आश्चर्य वाटू नये !