छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गुण जरी आत्मसात केला, तर राष्ट्रासाठी भरीव आणि आदर्श कार्य करू शकू ! – सरपंच अजय महाडिक, खांदाट-पाली

छत्रपती शिवाजी महाराजांचा एक गुण जरी आत्मसात केला, तर राष्ट्रासाठी भरीव आणि आदर्श कार्य करू शकू ! – सरपंच अजय महाडिक, खांदाट-पाली

खांदाट-पाली (चिपळूण) गावात शिवजयंती उत्साहात साजरी

समर्थ रामदासस्वामी यांनी परमार्थाशी अनुसंधान ठेवून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी केलेले राजकारण !

समर्थ रामदासस्वामी यांनी परमार्थाशी अनुसंधान ठेवून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी केलेले राजकारण !

२५ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रामदासनवमी आहे. त्या निमित्ताने समर्थ रामदासस्वामी यांनी परमार्थाशी अनुसंधान ठेवून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी राजकारण कसे केले, याविषयीचा लेख येथे देत आहोत.

शिवजयंतीनिमित्त फोंड्यात निघालेल्या भव्य शिवमहारथ यात्रेत ५ सहस्र शिवप्रेमींचा सहभाग

शिवजयंतीनिमित्त फोंड्यात निघालेल्या भव्य शिवमहारथ यात्रेत ५ सहस्र शिवप्रेमींचा सहभाग

भगव्या ध्वजांसह फेटे घालून युवक, महिला आणि लहान मुले यांसह ५ सहस्र शिवप्रेमी या यात्रेत सहभागी झाले होते.

छत्रपती शिवरायांप्रमाणे कृती करा !

छत्रपती शिवरायांप्रमाणे कृती करा !

नुसती शिवजयंती साजरी करणे, ‘जय शिवाजी जय भवानी’ अशा घोषणा देणे आणि पुतळे बसवणे यांवरून राजकारण करून शिवरायांचे विचार कृतीत येतील का ? महाराजांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणले, तरच पुतळे उभारल्याचे सार्थक होईल. हा आदर्श शासनकर्त्यांनी समाजासमोर ठेवणे अपेक्षित आहे.

छत्रपती शिवरायांनी घालून दिलेली युद्धनीती विसरल्यामुळेच पानिपत युद्धात हार पत्करावी लागली ! – संजय सोनवणी, इतिहास अभ्यासक

छत्रपती शिवरायांनी घालून दिलेली युद्धनीती विसरल्यामुळेच पानिपत युद्धात हार पत्करावी लागली ! – संजय सोनवणी, इतिहास अभ्यासक

पानिपतचे युद्ध अचानक घडलेले नाही. काही लोकांचा अट्टहास आणि शहाणपणाचे बोल न ऐकल्यामुळे आपल्या फौजांना मोठे नुकसान सोसावे लागले.

सातारा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नातीकडून शिवप्रभूंच्या आरतीचे गायन !

सातारा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नातीकडून शिवप्रभूंच्या आरतीचे गायन !

आरती स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात विनता जोशी यांनी स्वत: गायली. विशेष म्हणजे या आरतीची रचना स्वत: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केली आहे.

शिवाजी महाराजांचे नुसते स्मारक न उभारता त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे ! – नाना पाटेकर, अभिनेते

शिवाजी महाराजांचे नुसते स्मारक न उभारता त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे ! – नाना पाटेकर, अभिनेते

महाराजांचे स्मारक कुठे उभे करायचे, हे कळायला हवे. त्याच्यावरून वाद का होतात ? हे कळत नाही. हा आपला इतिहास आहे.

शिवजयंती साजरी करू न देणार्‍या डोंबिवली येथील महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या विरोधात विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांची निदर्शने

शिवजयंती साजरी करू न देणार्‍या डोंबिवली येथील महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या विरोधात विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांची निदर्शने

पेंढारकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्यास दिली नाही. त्यामुळे निषेध करत विहिंप आणि बजरंग दल यांनी निदर्शने केली.

छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाने महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म घेतला हे या भूमीचे भाग्य आहे ! – उपमुख्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाने महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म घेतला हे या भूमीचे भाग्य आहे ! – उपमुख्यमंत्री

पवार पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाकरता न्यायालयात काही अडचणी आल्यावर आयोगाची स्थापना झाली. त्यानंतर ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यामुळे फेटाळण्यात आले.

शिवजयंतीच्या निमित्ताने संयुक्त उत्तरेश्वर पेठ-शुक्रवार पेठेतील ‘शिवाई ग्रुप’च्या वतीने शिवगर्जना !

शिवजयंतीच्या निमित्ताने संयुक्त उत्तरेश्वर पेठ-शुक्रवार पेठेतील ‘शिवाई ग्रुप’च्या वतीने शिवगर्जना !

महाराष्ट्र धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाला एकत्र केले. एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व पाहून महाराज त्याची निवड करत होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे प्रत्येक भारतीयाला प्रेरक वाटत आले आहे.