देहली येथे मंदिराच्या शेजारी गोहत्या केल्याच्या प्रकरणी मुसलमान तरुणाला अटक
दिवसाढवळ्या गोहत्या होत असतांना त्याची माहिती नसणारे पोलीस काय कामाचे ?
दिवसाढवळ्या गोहत्या होत असतांना त्याची माहिती नसणारे पोलीस काय कामाचे ?
ज्या महाराष्ट्रात गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्याच महाराष्ट्रात आज अवैध पशूवधगृहे उद़्ध्वस्त करण्याची मागणी करण्यासाठी निवेदन द्यावे लागते, हे लज्जास्पद आहे !
गोवंश हत्या बंदी असूनही दिवसाढवळ्या गोवंशियांची हत्या होत आहे. कठोर कारवाई होत नसल्याने आडदांड प्रवृत्तीच्या कसायांना काहीच फरक पडत नाही.
‘पोलिसांचे कर्तव्य हिंदुत्वनिष्ठांनी पार पाडले असतांनाही मांस गायब करण्याचा प्रकार हा गोहत्या करणार्यांना वाचवण्यासाठी आहे’, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ? धर्मांध कसाई आणि गोतस्कर यांच्याशी साटेलोटे असलेले पोलीस गोहत्या काय रोखणार ?
वारंवार घडणार्या ‘लव्ह जिहाद’च्या घटना, या ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची अनिवार्यता अधोरेखित करतात !
शस्त्रांचा धाक दाखवून हिंदूंना बलपूर्वक गोमांस खाऊ घालण्याचे धाडस होतेच कसे ? हे रोखण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन आवश्यक !
झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यात गोहत्येचे प्रकरण समोर आले आहे. जमशेदपूरपासून ३० किमी अंतरावर असलेल्या हल्दीपोखर गावात गोहत्या होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी इम्रान अलीच्या घरावर छापा टाकला.
दुकानदाराने सांगितले की, तो या टॉफी मुंबईतून मागवत असतो. याच दुकानांतून अन्य दुकादारांना याचे वितरण केले जाते. ‘चिली-मिली’ नावाने ही विकली जाते. एक पाकीट २० रुपयांना मिळते.
सराईतपणे गोतस्करी करणारा मयनू कुरेशी ५ डिसेंबर या दिवशी फलटण येथे त्याच्या गाडीमधून १२ लहान-मोठ्या म्हशी अवैधपणे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर गोरक्षकांनी ती गाडी हडपसर येथील मांजरीच्या दिशेने जात असतांना पकडली.
कोंढव्यात गेल्या २ मासांपासून गोमांस विक्रीचा व्यवसाय वेगाने वाढत आहे. फलटण, बारामती, इंदापूर, भिगवण, दौंड या ग्रामीण भागांत गायी आणि बैल यांची कत्तल केली जाते आणि पुण्यातील कोंढवा सारख्या मुसलमानबहुल भागांतील दुकानांत गोमांस मोठ्या प्रमाणात पाठवले जात आहे,…