महड (रायगड) येथे मुसलमानाने गाभण गाय गोठ्यातून चोरून नेऊन कापली !
हिंदूंच्या गोठ्यातून गायीला चोरून कापण्याइतपत धाडस करणार्या मुसलमानांना कायद्याचे भयच राहिलेले नाही, हेच यावरून दिसून येते. अशांवर वचक निर्माण करण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?
हिंदूंच्या गोठ्यातून गायीला चोरून कापण्याइतपत धाडस करणार्या मुसलमानांना कायद्याचे भयच राहिलेले नाही, हेच यावरून दिसून येते. अशांवर वचक निर्माण करण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?
पोलिसांनी अनुमाने १०० किलो गोमांस, तसेच ज्या रिक्शातून गोमांसाची वाहतूक करण्यात आली ती रिक्शा जप्त केली आहे.
खासगी टेंपोतून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून मुंबई येथे पहाटे गोमांस घेऊन जाणार असल्याची माहिती गोरक्षक शिवशंकर राजेंद्र स्वामी यांना मिळाली होती. त्यानुसार गोमांसाची वाहतूक करणार्या टेंपोचालकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.
गोवंश हत्याबंदी कायदा केवळ कागदावरच राहिला आहे कि काय ? अशी शंका या घटना पहाता मनात येते !
गोवंश हत्या रोखण्यासाठी गोरक्षक जसे प्राणपणाने प्रयत्न करतात, तसे प्रयत्न पोलिसांनी केल्यास गोवंश हत्या रोखण्यासाठी साहाय्य होईल.
कर्जत तालुक्यातील नेरळ-ममदापूर-धामद ग्रामपंचायत क्षेत्रातील एका पठारावर हत्या केलेल्या गोवंशियांची फेकून दिलेली कातडी आढळली आहे. या कातड्यांची संख्या १०० हून अधिक आहे. येथील ‘महाराष्ट्र न्यूज २४’ या स्थानिक वेबपोर्टलवर व्हिडिओसह याविषयीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे.
विश्व हिंदु परिषद, बजरंग दल गोरक्षा विभागाचे जिल्हाप्रमुख श्री. प्रशांत परदेशी यांना मिळालेल्या माहितीनुसार ३ ठिकाणी कारवाई करत गोवंशियांना जीवदान देण्यात आले.
छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भ येथून कत्तलीसाठी गोवंशियांची खरेदी करून, भाग्यनगर (हैद्राबाद) येथे नेली जात असतांना यवतमाळ जिल्ह्यातील मनदेवजवळ सापळा लावून स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना पकडले. ६१ पैकी ५८ गोवंशियांना मुक्त केले.
देशात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यासाठी सरकारने प्रयत्न करून गोसंवर्धनाच्या द़ृष्टीने पावले उचलावीत !
मेघालयाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष अर्नेस्ट मावरी यांचे विधान
भाजपने गोमांसबंदी केली नसल्याचाही खुलासा !