बुलढाणा येथील केळवद स्टेट बँकेच्या शाखेत दरोडा !
चिखली तालुक्यातील केळवद येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेवर ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्री दरोडा पडला आहे.
चिखली तालुक्यातील केळवद येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेवर ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्री दरोडा पडला आहे.
निवडणुकीसाठी ७० उमेदवार मैदानात असून भाजपच्या वतीने प्रविष्ट करण्यात आलेले सर्व अर्ज निवडणूक अधिकार्यांनी बाद ठरवले आहेत.
जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या आसगाव शाखेत दीड कोटी रुपयांची अफरातफर करण्यात आली असून या प्रकरणी शाखा व्यवस्थापकासह ५ कर्मचार्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी प्रदीप पडोळे यांची सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत वर्ष २०१८ पासून नियुक्ती करण्यात आली होती.
या भागात अनेक वित्तीय संस्था आणि बँका कार्यरत असून त्यांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्यात या प्रकरणी २०६ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याची तक्रार ॲक्सिस अधिकोषाच्या (बँकेने) वतीने करण्यात आली आहे. गिरीश तळवलकर, प्रशांत तळवलकर, विनायक गवांदे यांच्यासह ८ जणांवर गुन्हा नोंद झाला.
बँक ऑफ इंडियाच्या येथील ‘ए.टी.एम्.’मध्ये रक्कम भरण्यासाठी येत असलेल्या आस्थापनाच्या कर्मचार्यांना लुटण्यात आल्याची घटना घडली होती; पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात उपरोक्त आस्थापनाच्या २ कर्मचार्यांनीच हा डाव रचल्याचे उघड झाले आहे.
परिसंवादात सहभागी झालेले नाट्यलेखक राजकुमार तांगडे म्हणाले की, सोयाबीनचे दर गडगडतात; परंतु ४ दिवसांत अधिक का गडगडले ?, याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने (‘सीबीआय’च्या) चौकशी करण्याची आवश्यकता आहे;
जयंत पाटील म्हणाले की, जलसंपदा विभागातील रिक्त पदांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
विमा महामंडळाच्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक संमत झाल्यानंतर संबंधित बँकांना विमा भरपाईसाठीची आवश्यक छाननी प्रक्रिया १५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हिंदूंना तालिबानी आणि असहिष्णु म्हणणारे अशा घटनांविषयी मौन का बाळगतात ?