
नवी देहली – देशातील अनेक अधिकोषांची (बँकांची) सहस्रो कोटी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेले व्यावसायिक नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि विजय मल्ल्या यांच्या मालमत्ता विकून बँकांनी १३ सहस्र १०९ कोटी रुपये वसूल केले आहेत. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या ७ वर्षांत ५ लाख ४९ सहस्र कोटी रुपये वसूल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी लोकसभेत दिली.
Banks have recovered approximately Rs 13k cr from asset sale of defaulters like Nirav Modi, Vijay Mallya: FM Nirmala Sitharamanhttps://t.co/LgQysHtBJ5
— OpIndia.com (@OpIndia_com) December 20, 2021
विजय मल्ल्या यांच्यावर अनेक बँकांचे एकूण ९ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्याचा आरोप आहे. हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा नातेवाईक मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेसह अनेक बँकांची १३ सहस्र कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली होती.
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन