
नवी देहली – देशातील अनेक अधिकोषांची (बँकांची) सहस्रो कोटी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेले व्यावसायिक नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि विजय मल्ल्या यांच्या मालमत्ता विकून बँकांनी १३ सहस्र १०९ कोटी रुपये वसूल केले आहेत. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या ७ वर्षांत ५ लाख ४९ सहस्र कोटी रुपये वसूल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी लोकसभेत दिली.
Banks have recovered approximately Rs 13k cr from asset sale of defaulters like Nirav Modi, Vijay Mallya: FM Nirmala Sitharamanhttps://t.co/LgQysHtBJ5
— OpIndia.com (@OpIndia_com) December 20, 2021
विजय मल्ल्या यांच्यावर अनेक बँकांचे एकूण ९ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्याचा आरोप आहे. हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा नातेवाईक मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेसह अनेक बँकांची १३ सहस्र कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली होती.
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !
आता शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट होणार !
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या निवासस्थानांवर ‘ईडी’ची धाड
Abhishek Banerjee’s Home Raid : बंगाल पोलिसांकडून मध्यरात्री अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर धाड
कर्नाटक : पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जात असल्याचे उघड !