अपहार कि जनतेचा विश्वासघात ?
कष्टाने जमा केलेली पुंजी अडचणीच्या काळात उपयोगाला यावी’, या हेतूने सर्वसामान्य नागरिक अधिकोषामध्ये मोठ्या विश्वासाने पैसे ठेवतात. त्यामुळे अधिकोषामधील अपहार हा सर्वसाधारण जनतेचा विश्वासघातच आहे.
कष्टाने जमा केलेली पुंजी अडचणीच्या काळात उपयोगाला यावी’, या हेतूने सर्वसामान्य नागरिक अधिकोषामध्ये मोठ्या विश्वासाने पैसे ठेवतात. त्यामुळे अधिकोषामधील अपहार हा सर्वसाधारण जनतेचा विश्वासघातच आहे.
लाभार्थ्यांची परवड होऊ नये म्हणून करवीर शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराने बँक आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत उंचगावात १६ लाख रुपयांच्या रकमेचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले.
येथील सेवा विकास बँकेत कर्जवाटपात ४२९.५७ कोटी रुपयांचा अपव्यवहार झाला आहे.
आता कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्यामुळे सहकार विभागाने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्व वित्तीय संस्थांनी सर्व परिस्थितीचा विचार करून गरजूंना विनासायास अर्थसाहाय्य उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.
दोषी अधिकार्यांची तात्काळ चौकशी होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी.
प्रत्येक क्षेत्रातील लोकांची वृत्ती भ्रष्ट होत असल्याची उदाहरणे समोर येणे हे गंभीर आहे. यासाठी बनावट सोने गहाण ठेवून कर्ज देणारे, घेणारे आणि संबंधित सर्वांनाच त्वरित कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.
चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेचे व्यवस्थापक राजू कांबळे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी ३ अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.
हेतुपुरस्सर कर्ज बुडवणार्यांवर फौजदारी गुन्हा नोंद करून कर्ज थकविणार्यांना निवडणुकीस उभे रहाण्यास प्रतिबंध करावा