आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या सहस्रो वर्षांनंतरही आरोग्यासाठी लाभदायक !

मध्यंतरी एका नामांकित योग प्रशिक्षकांनी एका व्याख्यानात त्यांच्या आरोग्याचे रहस्य सांगतांना त्यांनी त्यांची दिनचर्या सांगितली. ती पूर्णतः आयुर्वेदात सांगितलेल्या नियमांप्रमाणे होती.

शाळांमध्ये आयुर्वेद शिकवा ! युद्धकाळात आयुर्वेदाची औषधे उपलब्ध असतील ! 

भावी पिढी निरोगी रहावी, यासाठी केंद्रीय ‘आयुष’ मंत्रालयाची असलेली ‘होमिओपॅथी फॉर स्कूल’ ही ३ वर्षांची योजना गोव्यातील शाळांमध्ये लागू करण्यात आली आहे.

१९ ते २२ जानेवारी या काळात ठाणे येथे आयुर्वेदिक महासंमेलन !

काही आजारांवर नागरिकांची आयुर्वेदिक तज्ञांद्वारे विनामूल्य पडताळणी करण्यात येणार आहे. त्यांना आयुर्वेदिक सल्ला देण्यात येणार असून बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) उपलब्ध असणार आहे.

भारतीय व्यायाम पद्धतच उत्तम !

सध्या ‘फिटनेस’विषयी (आरोग्याविषयी) जागरुक असणार्‍या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातील काहींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता ‘सिक्सपॅक’ची..

‘अँटीबायोटिक्स’ना (प्रतिजैविकांना) पर्याय आहे !

‘अँटीबायोटिक्स’ (प्रतिजैविक) हा सध्या जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. यामध्ये दोन प्रमुख कारणे आहेत.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदाच्या औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !

सांध्यांची काळजी प्रारंभीपासूनच घ्या !

उतारवयात सांधे दुखणे चालू झाले की, ‘संधीवाताचा त्रास चालू झाला’, असे आपण म्हणतो. ‘संधीवात’ या नावावरून आपल्याला लक्षात येईल की, सांध्यांच्या ठिकाणी वात दोषामुळे होणारा बिघाड !

त्वचेचे आरोग्य ‘सौंदर्यप्रसाधनां’पेक्षा ‘आहारा’वर सर्वाधिक अवलंबून !

आयुर्वेदानुसार त्वचा विकारांमध्ये रक्त दूषित झालेले असते. शरिरात अतीप्रमाणात वाढलेले पित्त रक्तात मिसळले की, रक्त दूषित होते.

सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !

केस पुष्कळ गळत असल्यास काय करायचे ?

केसांसाठी आयुर्वेदाची औषधे घेतांना ‘आपली प्रकृती कोणती ?’, ‘आपल्याला अन्य कोणते आजार आहेत का ?’, ‘वय’ आणि ‘किती दिवस औषध घ्यावे ?’, याचा विचार व्हायला हवा.