
जम्मू – येथील श्री वैष्णोदेवीच्या भाविकांच्या बसला १३ मे या दिवशी अचानक आग लागली. ही बस कटरा येथून जम्मूच्या दिशेने जात होती. यात आगीमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला, तर २० जण गांभीर घायाळ झाले. या घटनेमागे आतंकवादी आक्रमण असल्याच्या शक्यतेने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण करण्यात येत आहे. या बसला ‘स्टिकी बाँब’च्या (हा बाँब संबंधित ठिकाणी चिटकवला जातो) साहाय्याने आतंकवाद्यांनी आग लावल्याचे सांगितले जात आहे. याचे दायित्व ‘जम्मू-काश्मीर फ्रिडम फायटर्स’ या संघटनेने घेतले आहे.
याविषयी जम्मू-काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह म्हणाले की, आम्हाला प्राथमिक चौकशीत स्फोटकांसारखे काहीही सापडले नाही; मात्र बसमधील लोक आणि घटनास्थळाजवळील लोक यांनी येथे स्फोटाचा आवाज ऐकला आहे.
Katra bus fire was an act of ‘war’ against ‘Hindutva regime’ and ‘demography change’, Islamic terror outfit takes responsibility https://t.co/bCL8Kqnune
— OpIndia.com (@OpIndia_com) May 15, 2022
संपादकीय भूमिका
|
४ वर्षांनंतरही चौकशी अहवाल उघड न केल्यावरून अनिल देशमुख यांची राज्यपालांकडे तक्रार !
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल २० जून या दिवशी !
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
‘आधार कार्डचा वापर केवळ ओळखीसाठी असावा’ या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्ये यांना नोटीस
डॉक्टरांच्या चिठ्ठीविना आता कोणतेही सिरप मिळणार नाही !