
जम्मू – येथील श्री वैष्णोदेवीच्या भाविकांच्या बसला १३ मे या दिवशी अचानक आग लागली. ही बस कटरा येथून जम्मूच्या दिशेने जात होती. यात आगीमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला, तर २० जण गांभीर घायाळ झाले. या घटनेमागे आतंकवादी आक्रमण असल्याच्या शक्यतेने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण करण्यात येत आहे. या बसला ‘स्टिकी बाँब’च्या (हा बाँब संबंधित ठिकाणी चिटकवला जातो) साहाय्याने आतंकवाद्यांनी आग लावल्याचे सांगितले जात आहे. याचे दायित्व ‘जम्मू-काश्मीर फ्रिडम फायटर्स’ या संघटनेने घेतले आहे.
याविषयी जम्मू-काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह म्हणाले की, आम्हाला प्राथमिक चौकशीत स्फोटकांसारखे काहीही सापडले नाही; मात्र बसमधील लोक आणि घटनास्थळाजवळील लोक यांनी येथे स्फोटाचा आवाज ऐकला आहे.
Katra bus fire was an act of ‘war’ against ‘Hindutva regime’ and ‘demography change’, Islamic terror outfit takes responsibility https://t.co/bCL8Kqnune
— OpIndia.com (@OpIndia_com) May 15, 2022
संपादकीय भूमिका
|
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी