आता पॅरेशूट आस्थापनाच्या खोबरेल तेलालाही ‘हलाल’ प्रमाणपत्र !

उत्पादनांच्या विदेशी विक्रीसाठी आस्थापने हे प्रमाणपत्र घेत आहेत, भारतातील धर्मांधही हलाल प्रमाणपत्राचा जोर धरू लागले आहेत. धर्माभिमानी हिंदूही या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राविरुद्ध अशा उत्पादनांवर बहिष्कार घालत जागरूक होत आहेत !

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

पाकच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील हिंदूंचे मंदिर धर्मांधांनी उद्ध्वस्त करून जाळले. दुसरीकडे भारतातील आंध्रप्रदेशात श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या प्राचीन मूर्तीचे अज्ञातांना शिर तोडले.

पाकिस्तान में धर्मांधों ने मंदिर तोडा, तथा आंध्र प्रदेश में अज्ञातों ने भगवान श्रीराम की प्राचीन मूर्ति तोडी !

– हिन्दू राष्ट्र की आवश्यकता समझें !

दमोह (मध्यप्रदेश) येथे गोवंशाची तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या हिंदु तरुणाची धर्मांधांकडून हत्या !  

धर्मांधांचे अत्याचार थांबण्यासाठी हिंदूंनी शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासह साधना करून आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक !

मध्यप्रदेशातील उज्जैननंतर इंदूर येथेही श्रीराममंदिरासाठी देणगी गोळा करण्यास निघालेल्या फेरीवर धर्मांधांकडून दगडफेक : १२ हून अधिक जण घायाळ

हिंदूंकडे डोळे वर करून बघण्याचेही धाडस धर्मांधांकडून होऊ नये, असा वचक सरकार आणि पोलीस यांनी निर्माण केला पाहिजे !

आंध्रप्रदेशातील श्रीशैलम् मंदिरावर धर्मांधांनी नियंत्रण मिळवले आहे ! – भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांचा आरोप

एका मंदिरावर धर्मांध नियंत्रण मिळवतात आणि हिंदू गप्प बसतात, हे संतापजनक ! अनेक शतके धर्मांध हिंदूंवर अत्याचार करत असूनसुद्धा हिंदूंच्या वृत्तीत पालट न झाल्याने म्हणजे साधनेचे आध्यात्मिक बळ न वाढवल्याने त्यांची झालेली ही दुःस्थिती !

कलंबिस्त मळा येथे पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

धर्मांधांनी भारतावर इस्लामी राज्य स्थापन करण्याचे स्वप्न पहाणे सोडून द्यावे ! इस्लामी राज्य दूरच, उलट कालमहात्म्याप्रमाणे भारतात सात्त्विक आणि सज्जन व्यक्तींचे हिंदु राष्ट्र स्थापन होणार असल्याचे त्यांनी जाणावे, यातच अख्तर यांच्यासारख्यांचे भले आहे !

उज्जैनमधील मुसलमानबहुल भागात हिंदूंनी आयोजित केलेल्या फेरीवर धर्मांधांकडून दगडफेक !

गेली कित्येक शतके हिंदूंवर धर्मांधांकडून अत्याचार होत आहेत. याचे कारण हिंदूंच्या वृत्तीत पालट झाला नाही. हिंदूंनी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवले असते, तर हिंदूंवर अशी वेळ आली नसती !

बजरंग सेनेचे अध्यक्ष पितांबर जाधव यांच्यावर पुन्हा आक्रमण

हिंदुत्वनिष्ठांवर सातत्याने आक्रमण करण्याची मुजोरी धर्मांधांनी करणे, हा गेल्या ७३ वर्षांत शासकीय स्तरावरून केल्या जाणार्‍या लांगूलचालनाचा परिणाम आहे. अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठांवर सातत्याने आक्रमण होणे, ही पोलिसांसाठीही लाजीरवाणी गोष्ट आहे !

मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाने धर्मांतरास नकार दिल्यावर त्याच्यावर तरुणीच्या नातेवाइकांकडून आक्रमण

मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर केल्यावर या तरुणाची बाजू घेणारे आता खरे प्रेम करणार्‍या हिंदु तरुणाच्या बाजूने का बोलत नाहीत ?