स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून देव, देश अन् धर्म यांच्या रक्षणासाठी योगदान देण्याचा हिंदु युवक-युवतींचा निश्चय !
जेव्हा हिंदूंमधील शौर्य जागृत झाले, तेव्हा त्यांनी पाच पातशाह्यांना पायदळी तुडवले, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले.