
मुंबई – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एम्आयडीसी) संगणकीय प्रणालीवर २१ मार्चच्या मध्यरात्री सायबर आक्रमण झाले होते. ते रशियातून झाल्याची माहिती पोलीस अन्वेषणात उघड झाली आहे. या आक्रमणात आरोपींनी ‘रॅन्समवेअर’ वापरले होते. या आक्रमणामुळे एम्आयडीसीच्या १६ विभागांतील कामकाज ८ घंट्यांसाठी ठप्प झाले. ‘आरोपींनी ५०० कोटी रुपयांची मागणी केली होती’, असे म्हटले जाते; पण अन्वेषणात तसा उल्लेख नाही. या घटनेची सायबर विभागाकडून नोंद घेण्यात आली आहे.
पोलिसांनो, तुमचे कर्तव्य कुठपर्यंत… ?
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?
थोडक्यात महत्त्वाचे : १०.०६.२०२६
तरुण पिढी उद्ध्वस्त करणार्या ‘रेव्ह’ मेजवान्यांचे आयोजन करणार्यांवर थेट ‘मकोका’ लावा ! – संजय शिरसाट, पालकमंत्री
नोंदणीकृत औषधविक्रेता नसलेली औषधालये बंद होणार !
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव