हिरव्यावर मर्जी, भगव्याची ॲलर्जी !

‘भगवद्गीतेचे शिक्षण देणे, म्हणजे शिक्षणाचे भगवेकरण आणि अल्पसंख्यांकांच्या शाळांमध्ये कुराण अन् बायबल शिकवणे, म्हणजे निधर्मीपणा असेल’, तर अशी धर्मनिरपेक्षता हिंदूंच्या काय कामाची ? भारतीय संस्कृतीचा प्रचार हे भगवेकरण असेल, तर भारताला याच भगवेकरणाची आवश्यकता आहे !

गोवा : दवर्ली, मडगाव येथील मशिदीवरील ध्वनीक्षेपक बंद न होता आवाज अल्प होणार

धर्मांधांच्या विरोधात बोटचेपी भूमिका घेणारे पोलीस आणि प्रशासन यांच्यामुळेच हिंदूंना ‘केवळ ८ दिवस कार्यवाही होईल’, असे वाटते !

कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या वेळी परीक्षार्थी विवाहितांना मंगळसूत्र काढण्यास भाग पाडले !

कॉपी रोखण्याच्या नावाखाली असा तुघलकी प्रकार करणार्‍यांवर कठोर कारवाई केली, तर इतरांवर त्याचा वचक बसेल ! काँग्रेसच्या राज्यात मुसलमानांना सूट, तर हिंदूंना कायद्याचा बडगा, असाच प्रकार चालू आहे. काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंच्या हे आता लक्षात येत आहे का ?

Remove Loudspeakers On Mosque दवर्ली येथील मशिदीवरील भोंगे हटवा !

कोळसा वाहतुकीमुळे होणार्‍या वायूप्रदूषणाविरुद्ध आवाज उठवणारे मशिदींवरील ध्वनीवर्धकांमुळे होणार्‍या आणि समुद्रकिनार्‍यांवरील पार्ट्यांमुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात गप्प का ?

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या विरोधात केरळ पोलिसांनी नोंदवला गुन्हा !

‘येहोवा विटनेसेस’च्या कार्यक्रमात बाँबस्फोट झाल्याचे प्रकरण
समाजात तेढ निर्माण केल्याचा ठपका !

मुसलमान तरुणींना हिजाब घालून नोकर भरतीच्या परीक्षेला बसू देण्याचा कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाचा निर्णय !

कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाबच्या संदर्भात निर्णय दिलेला असतांना न्यायालयाचा अवमान करणारा अशा प्रकारचा निर्णय कर्नाटकातील काँग्रेस सरकार घेते, हे लक्षात घ्या !

फाळणीच्या वेळी ३ कोटी असलेले मुसलमान आज ३० कोटी झाले, तरी ते अल्पसंख्य कसे ? – अधिवक्ता सुभाष झा, सर्वाेच्च न्यायालय

वर्ष १९४७ मध्ये तुम्हाला (मुसलमानांना) अल्पसंख्यांक ही श्रेणी मिळाली होती. तेव्हा तुम्ही ३ कोटी अल्पसंख्येने होता. आता ३० कोटी असूनही अल्पसंख्य आणि ५० कोटी झालात, तरीही अल्पसंख्य ?

मार्गावर मशीद आणि चर्च असल्यामुळे रा.स्व. संघाला फेरीला अनुमती नाकारणे धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध !

‘हिंदुद्वेष आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनां‍वरील दडपशाही म्हणजे धर्मनिरपेक्षता’ अशी व्याख्या देशात तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी केली आहे. यावरच न्यायालयाने कोरडे ओढणे म्हणजे सोनाराने कान टोचणे होय !

अन्यायाविरोधात हिंदूंच्या प्रखर संघटनाची आवश्यकता !

या प्रकरणी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, पोलीस प्रशासन नेहमी धर्मांधांसमोर वाकतात आणि हिंदूंना कस्पटासमान लेखतात. हिंदूंवर कितीही अत्याचार झाले, तरीही त्याची नोंद घेतली जात नाही, हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव आहे. त्यामुळे हिंदूंनी प्रखर असे हिंदूसंघटन केले पाहिजे !

नमाजासाठी विमानतळावर स्वतंत्र खोलीची मागणी आणि गौहत्ती उच्च न्यायालयाचा नकार !

आपल्याच मातृभूमीत हिंदूंना ‘८व्या वर्गातील नागरिक’ हा दर्जा असल्याचे आनंद रंगनाथन् यांच्या ‘हिंदूज इन हिंदु राष्ट्र’ पुस्तकात म्हटले आहे. हे सर्व पालटण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन आणि हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी प्रयत्न करणे, ही काळाची आवश्यकता आहे.’