शरजील उस्मानी याच्या हिंदु धर्मविरोधी प्रक्षोभक विधानावर कायदेशीर कारवाई करा ! – श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

एल्गार परिषदेमध्ये शरजील उस्मानी या धर्मांध युवकाने हिंदु धर्मविरोधी प्रक्षोभक विधाने केली आहेत. त्यामुळे त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सातारा येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. नायब तहसीलदार उबारे यांनी निवेदन स्वीकारले.

जालंधर (पंजाब) येथे अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात मंदिराचे पुजारी घायाळ

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या मंदिरांचे पुजारी असुरक्षित !

शरजील उस्मानी याच्या विरोधात गुन्हा नोंद

शरजील उस्मानी याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तो सध्या महाराष्ट्रात नाही. त्याला पकडण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

शरजील उस्मानी याला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजेत ! – नीलेश राणे

शरजील उस्मानी याने पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये हिंदु समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावर निलेश राणे यांनी टीका केली आहे.

हिंदु काय रस्त्यावर पडले आहेत का ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आणि कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करण्यासाठीच ही परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याला अनुमती दिल्याने सरकारच्या मर्जीने हिंदूंच्या विरोधात बोलले जात आहे, असेच आम्हाला वाटते.

अशांना कारागृहात डांबा !

आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला असून भारतात मुसलमानांवर अन्याय होत आहे, अशी गरळओक अलीगड मुस्लिम विद्यापिठातील विद्यार्थी शरजील उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत केली.

(म्हणे) ‘भगवान परशुराम गोमांसाविना भोजन करत नव्हते !’

मदन मित्रा यांच्यासारखे जन्महिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी होत ! अशांवर बंगाल पोलीस कारवाई करण्याची शक्यता अल्प असल्याने केंद्र सरकारने याची नोंद घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी !

भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात जामनेर (जिल्हा जळगाव) येथे गुन्हा नोंद

भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीत लभान गोरबंजारा समाजातील महिलांविषयी अपमानास्पद लिखाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

नोएडा (उत्तरप्रदेश) हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीशी विवाह केल्याने तरुणीच्या भावाकडून तरुणाची हत्या

हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करत त्यांच्याशी विवाह करणार्‍यांच्या विरोधात पोलीसही काही करत नाहीत. हिंदु तरुणाने प्रेम करून मुसलमान तरुणीशी विवाह केला, तर त्याला ठार केले जाते, हे लक्षात घ्या !