मुंबई – एक शरजील उस्मानी हिंदु समाजावर टीका करतो; पण त्याच्याविरोधात फक्त तक्रार केली जाते. त्याला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजेत. परत अशांची हिंदु समाजाकडे वाकड्या दृष्टीने बघायची हिंमत होणार नाही, असे विधान भाजपचे नेते नीलेश राणे यांनी केले आहे. शरजील उस्मानी याने पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये हिंदु समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावर निलेश राणे यांनी टीका केली आहे. ‘शरजील याला अटक किंवा त्याची चौकशी होणार नसेल, तर त्याला आमच्याकडे सोपवा. परत कधी हिंदूंना सडका म्हणणार नाही, याचे दायित्व आमचे’, असे भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > शरजील उस्मानी याला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजेत ! – नीलेश राणे
शरजील उस्मानी याला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजेत ! – नीलेश राणे
नूतन लेख
- अमरावती येथील ३ उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांसह ९ जणांना अटक !
- गेल्या २ वर्षांपासून आमचे रेशन बंद का ? तेवढेच सांगा !
- सेवा निवृत्तीच्या दिवशीच कर्मचार्यांना त्यांचे सर्व देय लाभ मिळणार ! – कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !
- Congress MLA Raju Kage : (म्हणे) ‘हिंदु कार्यकर्ते म्हणजे ठावठिकाण नसलेले भिक्षुक !’ – काँग्रेसचे आमदार राजू कागे
- Congress On Prajwal Revanna : (म्हणे) ‘प्रज्ज्वल रेवण्णा यांना भगवान श्रीकृष्णाचाही रेकॉर्ड मोडायचा होता !’ – काँग्रेसचे मंत्री रामप्पा तिम्मापूर