
मुंबई – एक शरजील उस्मानी हिंदु समाजावर टीका करतो; पण त्याच्याविरोधात फक्त तक्रार केली जाते. त्याला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजेत. परत अशांची हिंदु समाजाकडे वाकड्या दृष्टीने बघायची हिंमत होणार नाही, असे विधान भाजपचे नेते नीलेश राणे यांनी केले आहे. शरजील उस्मानी याने पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये हिंदु समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावर निलेश राणे यांनी टीका केली आहे. ‘शरजील याला अटक किंवा त्याची चौकशी होणार नसेल, तर त्याला आमच्याकडे सोपवा. परत कधी हिंदूंना सडका म्हणणार नाही, याचे दायित्व आमचे’, असे भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले.
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !